कोण खरे, कोण खोटे ?
एक तर सरकार खोटारडेपणा करत आहे किंवा योजनांचे आकडे तरी फसवे आहेत. खरे काय हे सरकारनेच लोकांपुढे ठेवले तर बरे होईल. केंद्रीय अर्थसंकल्पाने गोव्याला काय दिले, हे सांगण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष…
काय बुवा हे आल्वारा प्रकरण?
आयएएस जिल्हाधिकारी पूर्णपणे अनभिज्ञ पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) पोर्तुगीजकालीन आल्वारा जमिनींच्या प्रकरणांबाबत राज्यातील दोन्ही आयएएस अधिकारी अनभिज्ञ आहेत. या कायद्याबाबत त्यांना काहीच माहिती नाही. लोक लेखा समितीने मागितलेल्या स्पष्टीकरणावर महसूल…
महसूल खात्यात मॅडम चा धुमाकूळ
कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर वचक पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) सरकारी नोकऱ्यांसाठी रोख रक्कम स्वीकारून अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलेल्या महिलांचे कारनामे ताजे असतानाच आता महसूल खात्यातील एका मॅडमने धुमाकूळ घातला आहे.…
पाणी संकटावर पूर्वतयारी हवी
भविष्यात पाण्यासाठी विशाल गोमंतकाची संकल्पनाही पुढे न्यावी लागली तरीही त्यासाठीची मानसिक तयारी करावी लागेल. उत्तरेत सिंधुदुर्ग आणि दक्षिणेत कारवार जिल्हा गोव्याला जोडावा लागला तर त्याचीही तयारी करून ठेवावी लागेल. राज्यातील…
संकल्पातील अर्था चा शोध
दरवर्षी अर्थसंकल्पाचे आपण स्वागत करतो त्यावरून किमान दरवर्षी या योजनांच्या लाभार्थ्यांचा आकडा कमी व्हायला नको का, मग तो वाढतच जातो आहे तर या संकल्पाला अर्थ काय राहतो, याचे उत्तर शोधण्याचा…
दिल्लीकरांच्या तावडीतून गोव्याला वाचवा
आरजीपी अध्यक्ष मनोज परब यांचे आवाहन पणजी, दि. १ (प्रतिनिधी) पोर्तुगीजांपासून भारताने गोव्याला मुक्त करून आता ६३ वर्षे झाली. आता भारतातीलच दिल्लीकरांच्या आक्रमणापासून गोव्याला वाचवण्याची वेळ आली आहे. दिल्लीकरांनी इथल्या…