विरोधकांचा चक्रव्यूह आणि भाजपची रणनिती
हेच आंदोलन काँग्रेस किंवा आम आदमी पक्षाने छेडले असते, तर त्यांना एवढी मोकळीक मिळाली असती का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मग आरजीपीला ही मोकळीक का मिळाली, याचे उत्तर…
हाजीर हो! आंदोलकांना नोटिसा…
पोलिसांमार्फत छळवणुकीच्या तक्रारी गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी) शिरदोन-पाळे गावचे आंदोलक तसेच आमदार विरेश बोरकर आणि त्यांचे साथीदार तुषार गावस यांनी उपोषण मागे घेतले असले तरी नगर नियोजन कार्यालयावरील मोर्चा आणि…
सरकारची शरणागती, उपोषण मागे
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची यशस्वी शिष्टाई गांवकारी, दि. २७ (प्रतिनिधी) भाजप विधीमंडळ गट आणि कोअर समितीच्या आक्रमक भूमिकेनंतर आझाद मैदानावरील आंदोलन मोडून काढणार अशी चर्चा सुरू होती. मात्र मुख्यमंत्री…
३९(ए) रद्द होण्याच्या मार्गावर ?
आर्थिक प्रगती ही पारदर्शक नियोजन प्रक्रिया, वैज्ञानिक मूल्यांकन आणि खऱ्या अर्थाने लोकसहभागातून यायला हवी नियमांच्या पळवाटीतून नव्हे. राज्यभरात सध्या नगर नियोजन कायद्याच्या वादग्रस्त ३९(ए) कलमावरून वादळ उठले आहे. १६ बी…
आगीतून फुफाट्यात
हे सगळे करण्यापेक्षा भाजपने आझाद मैदानावर विराट जनसभेचे आयोजन करून ३९(ए) चे समर्थन केले असते किंवा या कलमाअंतर्गत मंजूर केलेल्या प्रकरणांची सखोल माहिती देऊन ते राज्याच्या हितासाठी कसे आहे हे…
बचाव सोडून सरकार आक्रमक
आमदार विरेश बोरकर, स्वप्नेश शेर्लेकर, राजदीप नाईक यांच्याविरोधात एफआयआर गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी) राज्यातील विविध आंदोलने आणि सरकारवर होणाऱ्या टीकेला बचावात्मक पवित्र्याने सामोरे जाण्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या भूमिकेवर…
३९ (ए) रद्द केल्यानंतरच घास
आमदार विरेश बोरकर यांचा निर्धार गांवकारी, दि.२५ (प्रतिनिधी)राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी रात्री आमरण उपोषणाला बसलेले सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, जोपर्यंत ३९(ए)…















