मोरजीत खूनी हल्ला, गुन्हा नाही
पोलिस महासंचालकांकडून दखल, कारवाईची प्रतिक्षा पणजी,दि.९(प्रतिनिधी) पेडणे तालुक्तातील मोरजी येथे कथित पठारावर २ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता खूनी हल्ला झाल्याची तक्रार मांद्रे पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली होती. या…
या गुंडांना कुणाचे अभय ?
पोलिस यंत्रणेचा असा वापर होणे हे लोकशाहीसाठी धोक्याची लक्षणे असून ही परिस्थिती वेळीच बदलली नाही तर निर्नायकी स्थिती निर्माण होण्यास अजिबात वेळ लागणार नाही. एखाद्यावर दिवसाढवळ्या तोंडावर मास्क धारण करून…
शेवटच्या क्षणाचे कोडे गुलदस्त्यातच…
सनबर्नचे संस्थापक हरिंद्र सिंगने उलगडली अनेक गुपीते पणजी,दि. ७ (प्रतिनिधी) सनबर्न महोत्सवाच्या आयोजनासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यातच अर्ज सादर केला जातो परंतु सरकारचा प्रतिसाद मात्र नोव्हेंबर- डिसेंबरमध्येच मिळतो. दरवर्षी या महोत्सवाला…
निराशा आणि हतबलता…
मनोहर पर्रीकर हे सत्तेत आल्यानंतर ती जागा कुणालाच घेणे शक्य झाले नाही. त्या तोलामोलाचा विरोधी पक्षनेताच विरोधकांना सापडला नाही. राज्यात एकीकडे सरकारविरोधात वातावरण बरेच तापत चालले आहे. जमीनींचे व्यवहार, सरकारी…
महिला सरपंच, पुरूष कारभारी
सांकवाळ पंचायतीत महिला सशक्तीकरणाची फजिती मुरगांव,दि.६(प्रतिनिधी)- मुरगांव तालुक्यातील आणि खुद्द पंचायतमंत्री मॉविन गुदीन्हो यांचे कट्टर समर्थक असलेल्या सांकवाळ पंचायतीत महिला सरपंचपदाच्या नावे पुरूष पंचसदस्यांकडूनच गांवचा कारभार हाकला जात असल्याची गोष्ट…
‘हेचि फळ काय मम तपाला!’
या नेत्यांनी समांतर आपल्या कार्यकर्त्यांची मोट बांधून मुळ भाजपवाल्यांना दूर लोटले आहे. या सगळ्या गोष्टी सत्ता टीकवण्यासाठी भाजप पक्ष सहन करून घेत आहे. अशावेळी पक्षाच्या मुळ कार्यकर्त्यांना ‘हेचि फळ काय…















