Today Post

17/03/2026 e-paper

  • By Gaonkaari
  • मार्च 17, 2026
  • 0
  • 15 views

17/03/2026 e-paper

  • By Gaonkaari
  • मार्च 17, 2026
  • 0
  • 35 views

Today Update

17/03/2026 e-paper
  • मार्च 17, 2026
17/03/2026 e-paper
  • मार्च 17, 2026
17/03/2026 e-paper
  • मार्च 17, 2026
जयदेव मोदींच्या हुकुमाचे ताबेदार !

धारगळ डेल्टीन कॅसिनो टाउनशिपवरून सरकारवर टीका गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी) पेडणे तालुका आणि संपूर्ण उत्तर गोव्यावर दूरगामी परिणाम करू शकणाऱ्या धारगळ-पेडणे येथील नियोजित डेल्टीन कॅसिनो टाउनशिप प्रकल्पासाठी सामाजिक परिणाम अभ्यास…

मुख्यमंत्र्यांचे सर्वोच्च न्यायालयाला आव्हान

कोमुनिदाद आणि आल्वारा जमिनीतील बांधकामे नियमीत करणार गांवकारी, दि.१२ (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयाने सरकारी आणि कोमुनिदाद जमीनीतील बेकायदा बांधकामे नियमीत करण्यास तीव्र हरकत घेतली आहे. असे असूनही, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत…

जुगाराचे हप्ते नेमके कुणाला?

“वरपर्यंत” म्हणजे कोण? पोलिस महासंचालक की गृहखात्याचे मंत्री? गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने “जुगाराचे हप्ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतात,” असे उघडपणे दावे केले जातात. याला ठोस उत्तर मिळण्याची गरज आहे. गेल्या दोन दिवसांपासून आमच्या…

भावना सांसर्गिक असतात का?

आपल्या ‘इमोशनल इंटेलिजन्स’ या पुस्तकात डॅनियल गोलमन यांनी एक रोचक किस्सा सांगितला आहे. हा किस्सा व्हिएतनाम युद्धाच्या काळातील आहे. व्हिएतनाम हा आपल्या आशिया खंडातील देश. तेथील बहुतांश प्रजा बौद्ध धर्मीय.…

बनावट विल; सत्तरी उपनिबंधक गप्प का?

सरकारी निष्क्रियतेसमोर हतबल जनता गांवकारी, दि. १० (प्रतिनिधी) धारगळ दाडाचीवाडी येथील जमिनीसंबंधीचे बनावट विल सत्तरी उपनिबंधक कार्यालयात नोंदणी झाल्याचे दाखवण्यात आले आहे. तथापि, सत्तरी उपनिबंधक कार्यालयाने स्पष्ट केले आहे की…

रवी नाईक – आगे बढ़ो!

सध्याच्या परिस्थितीत सर्वच मंत्र्यांनी गप्प राहण्याचा पवित्रा घेतलेला असताना, रवी नाईक यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित होते. गोव्याचे पात्रांव, म्हणजेच फोंड्याचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक. कधीकाळी गृहमंत्री असताना गुंडगिरीवर…

एक भारत, श्रेष्ठ भारत !

देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांना भावनिक आधार मिळाला, तर प्रत्येक घरातून देशासाठी समर्पणाची भावना वाढीस लागेल. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे सडेतोड प्रत्युत्तर भारताने दिल्यामुळे पाकिस्तानची अवस्था केविलवाणी झाली आहे. प्रारंभी…