Today Update

सरकारी नोकरीसाठी वाट्टेल ते…

सचिवालयातील महिला कर्मचाऱ्याने बेरोजगारांना लुबाडले पणजी,दि.२१(प्रतिनिधी) गुणवत्ता आणि पात्रतेच्या निकषांवर सरकारी नोकरी मिळत नाही. कुणा सरकारी एजंटांमार्फत पैसे देऊनच नोकरी मिळू शकते ही लोकांची मानसिकता पुन्हा स्पष्ट झाली आहे. म्हार्दोळ…

सुमोटो दखल; चाप लावणार?

उच्च न्यायालयाने सुमोटो घेतलेले प्रकरण धसास लागायचे असेल तर न्यायालयाकडूनच बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारावा लागेल अन्यथा त्यातूनही पळवाट शोधून हे लोक आपली सुटका करून घेतील हे नक्की. राज्यातील रस्त्यांशेजारी…

भूतानीचा विरोधकांवर ब्लॅकमेलिंगचा आरोप

आरोप सिद्ध कराच; विरोधकांचे प्रतिआव्हान मुरगांव,दि.१९(प्रतिनिधी) सांकवाळ पंचायतीने पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीशीला दिलेल्या जबाबात भूतानी कंपनीकडून काही सामाजिक कार्यकर्ते ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप केला आहे. अशा कार्यकर्त्यांवर पोलिस तक्रार दाखल…

पंचायतींना धारेवर धराच

सरकारच्या नावे शिमगा घालून काहीही उपयोग नाही. पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेला आपल्या बाजूने वळवायचे आणि मग सरकारकडे पाठपुरावा करायचा. हे झाले तर त्याचा रिजल्ट अधीक चांगला येईल. स्थानिक स्वराज्य संस्था…

19/10/2024 e-paper

पैशांएवजी आता भूखंडांची मागणीमहसूल खात्यातील प्रकाराने सरकार हादरले

पणजी,दि.१८(प्रतिनिधी)- नगर नियोजन खात्याचे कारनामे कमी म्हणून की काय आता महसूल खात्याचे कारनामेही बाहेर येऊ लागले आहेत. महसूल खात्याकडून जमीनींसंबंधी काही महत्वाच्या परवान्यांसाठी पैशांएवजी आता चक्क भूखंडाची मागणी केली जात…

18/10/2024 e-paper

आदरणीय सरन्यायाधीशजी…

सरकार म्हणजेच मंत्रिमंडळ आणि प्रशासन सर्वसामान्य नागरिकांना अशी वागणूक देत असेल आणि न्यायालयाकडेच पाठवत असेल तर मग ही कशाची चिन्हे आहेत. सरन्यायाधीशांनी गोव्याच्या या परिस्थितीचे जरूर आकलन करावे, ही विनंती.…

गोवा विद्यापीठ; “केरळा फाईल्स… ”

मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून स्थानिकांवर होतोय अन्याय किशोर नाईक गांवकरगोवा विद्यापीठाच्या निर्णय प्रक्रियेत महत्वाची भूमीका बजावणाऱ्यांत सर्वस्वी परप्रांतीयांचाच भरणा झाल्याने या लॉबीने आता सरकारलाच चुना लावून आपला मनमर्जी कारभार चालवल्याने प्रचंड…

गोंयकारपणा चा गळा घोटला !

वास्तव्य दाखला, कोकणी सक्तीला विद्यापीठाकडून फाटा पणजी,दि.१७(प्रतिनिधी) गोवा विद्यापीठाने नोकर भरतीप्रश्नी आपली दादागिरी चालूच ठेवली आहे. नव्या भरती नियमांतून १५ वर्षांच्या वास्तव्याचा दाखला आणि कोकणी भाषेची सक्ती रद्द करून मुलाखती…