बहुजनांचा “नायक” हरपला!
आज रवी नाईक नाहीत, पण त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा जिवंत आहे. बहुजन समाजाने त्यांच्या एकजुटीच्या संदेशाला अनुसरून पुढे जाणे, हेच त्यांच्या स्मृतीला खरी आदरांजली ठरेल. गोव्यात “पात्रांव” ही उपाधी…
खरेच आम्ही ”शिकोन ब्रृत” ?
साक्षरतेत शंभर टक्के उच्चांक गाठलेल्या गोव्यात हे प्रकार पाहिल्यानंतर “शिकोन ब्रृत” ही कोकणी म्हण खरी ठरते आहे, याचे दुःख वाटते. सासष्टी तालुक्यातील गिरदोळी, आंबावली आणि चांदोर पंचायतीत एकाच कंत्राटदाराकडून जीआयए…
माझे घर; कार्लूस फॅरेराही भारावले !
नास्नोळ्यातील कार्यक्रमात सरकारचा जयजयकार गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी):राज्य सरकारने अनधिकृत व बेकायदा घरे नियमित करण्यासाठी तयार केलेल्या माझे घर योजनेच्या अर्ज वितरणास प्रारंभ झाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी…
बाबू आजगांवकर, आता निवृत्त व्हा !
पूर्वी धारगळ आणि नंतर पेडणे या राज्यातील एकमेव अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या मतदारसंघाचे चार वेळा प्रतिनिधित्व करणारे, तसेच मंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद भूषवलेले मनोहर उर्फ बाबू आजगांवकर यांचा लोकमतमधील लेख वाचला.…
सुपर कंत्राटदाराचा दक्षिणेत दबदबा !
कामे सुरू करण्यापूर्वीच लाखोंची बीले बँक खात्यात गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी):राज्यात एकीकडे सरकारी कामे पूर्ण करूनही कंत्राटदारांची बीले थकीत ठेवली जात असल्याची चर्चा सुरू असताना, दक्षिण गोव्यातील एका सुपर कंत्राटदारावर…
रेहम करो न्यायदेवते !
न्यायदेवता जर गोंयकारांवर रूसली, तर मग गोंयकारांना आणखी कुणाचाच आधार नाही, हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. आपल्या देशाची लोकशाही जर टिकून आहे, तर ती फक्त न्यायव्यवस्थेमुळेच. उशिरा का होईना, पण…
मीरा !
सावंतवाडीच्या फातर्पेकर बाईंच्या घरी मी अनेकदा जातो. सरांना आणि बाईंना भेटायला मला आनंद वाटतो. त्यांच्याकडे ‘मीरा’ नावाची काळीसावळी, बारीकशी, सगळे केस पांढरेशुभ्र झालेली बाई काम करत असे. सर व बाई…













