हलक्या कानाचा बळी ?
राजकीय नेते जेव्हा हलक्या कानाचे बनतात, तेव्हा हलक्या गोष्टीही किती धोकादायक ठरू शकतात, त्याचे हे एक उत्तम उदाहरणच म्हणावे लागेल. राजकारणात एखाद्या नेत्याला काम करून निवडून आणल्यानंतर तो नेता मंत्री…
चला पेटवू मशाली…
ही जागरूकतेची मशालच आपल्यातील माणूस शिल्लक ठेवणार आहे आणि त्यासाठी सर्वांनी सज्ज होणे हीच काळाची हाक आहे. दिवाळी हा आनंद, उत्साह आणि स्फूर्तीचा सण. सगळी दु:खे, वेदना, आळस झटकून जीवनाकडे…
कार्लूसबाब हे काय केलंत ?
आमदार कार्लूस फेरेरा यांचा भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलेला अपमान अनेकांना रूचलेला नाही. परंतु कार्लूस यांनी स्वतःच हा अपमान ओढवून घेतल्यामुळे त्याचा दोष त्यांनाच जातो, हे दुर्दैवाने खरे आहे. ‘माझे घर’…
जनहिताचे वावडे कुणाला?
जनहित याचिकांकडे नकारात्मक नजरेने पाहून त्या या ना त्या कारणाने फेटाळण्याचे प्रकार आपल्या भवितव्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे न्यायव्यवस्थेने याकडे संवेदनशीलतेने आणि गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आपल्या भारताच्या लोकशाहीचा एक…
बहुजनांचा “नायक” हरपला!
आज रवी नाईक नाहीत, पण त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा जिवंत आहे. बहुजन समाजाने त्यांच्या एकजुटीच्या संदेशाला अनुसरून पुढे जाणे, हेच त्यांच्या स्मृतीला खरी आदरांजली ठरेल. गोव्यात “पात्रांव” ही उपाधी…
रेहम करो न्यायदेवते !
न्यायदेवता जर गोंयकारांवर रूसली, तर मग गोंयकारांना आणखी कुणाचाच आधार नाही, हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. आपल्या देशाची लोकशाही जर टिकून आहे, तर ती फक्त न्यायव्यवस्थेमुळेच. उशिरा का होईना, पण…
नोकरशाही हो, गोवा सांभाळा !
ही शेवटची चोरी सरकार मान्य करेल, पुढे कुणी चोरी करणार नाही” असे म्हणत चोरांना माफी देणे कितपत योग्य आहे? लोकशाहीचे तीन स्तंभ असतात. विधीमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका. विधीमंडळाची निवड…
बंद करा पेडणेकरांची थट्टा !
केवळ कोट्यवधींची कंत्राटे देऊन त्यातून कमिशन खाण्यासाठीच ही कामे केली जातात काय, की खरोखरच जनतेला त्याचा काहीतरी उपयोग होईल, यासाठी हे प्रकल्प उभारले जातात, असा सवाल यानिमित्ताने विचारावा लागतो. पेडणे…
कुठे चाललाय गोवा माझा?
आपल्या इच्छेप्रमाणे राज्याची दिशा ठरवून आपल्याला फरफटत नेत आहे आणि आम्ही जनता असहाय्यपणे फरफटत जात आहोत, हे कुणीतरी थांबवण्याची गरज आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कामाचा आवाका पाहिला तर…
गोंयकारपणाचा विजय असो!
डाक विभागाकडून प्रारंभ झालेल्या या निर्णयाचा विस्तार आता इतर केंद्र सरकार आणि निम्नसरकारी खात्यांनीही लागू करून गोंयकारपणाचा झेंडा दिमाखात फडकवण्याची संधी प्राप्त झाली आहे. गोव्यातील डाक विभागाच्या कार्यालयांत आता कोकणी…
















