युद्ध नको मज बुद्ध हवा !
भारताने नेहमीच शांततेचा मार्ग स्वीकारला आहे, आणि यावेळीही कूटनीतीचा वापर करून पाकिस्तानला शरणागती पत्करण्यास भाग पाडणे आवश्यक आहे. युद्ध हे नेहमीच अंतिम पर्याय असते, परंतु ते कधीही समाधानाचे साधन नसते.…
उद्या युद्धाची रंगीत तालीम!
देशातील २४४ शहरांमध्ये मॉक ड्रिलचे आयोजन गांवकारी, दि. ७ (प्रतिनिधी) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या युद्धसदृश परिस्थितीत लष्करी तसेच नागरी सज्जतेची पडताळणी…
रस्ते अपघातांच्या दहशतवादाचे काय ?
दहशतवाद आणि संसर्गजन्य रोगांप्रमाणेच रस्ते अपघातांनाही गांभीर्याने घेतले पाहिजे. मृत्यू अटळ असला तरी अपघात टाळता येऊ शकतात, आणि त्यासाठी समाजाची संवेदनशीलता पुन्हा जागवणे अत्यावश्यक आहे. पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात…
जबाबदारीपासून पळू नका!
शेजारचा सिंधुदुर्ग जिल्हा एक जिल्हाधिकारी सांभाळतात. मग गोव्यात आयएएस अधिकाऱ्यांची फौज असताना त्याचा प्रशासन आणि लोकसेवेला नेमका काय फायदा होतो? या प्रश्नाचे उत्तर मिळायलाच हवे. महसूल सचिव संदीप जॅकीस (आयएएस)…
मांद्रेत डोंगर, ताळगांवातील शेते धगधगत!
अग्निशमन दलाच्या जवानांची कसोटी गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी) पेडणे तालुक्यातील मांद्रे आणि इतर किनारी गावांतील डोंगरांवर अलीकडे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुसरीकडे, ताळगांवमध्ये शेतातील सुके गवत साफ करण्यासाठी…















