आप – काँग्रेसचे ‘केस्तांव’

सर्वाधिक काळ राज्यात सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसला विनासायास सत्ता मिळेल, असे वाटत असले तरी परिस्थिती बरीच बदललेली आहे. भाजपचा पराभव करायचा असेल, तर विरोधकांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. देशभरातील…

सुर्ला वृक्षतोडीचे गूढ उकलले

सुर्ला गावातील स्थानिक नागरिक याबाबतीत नेमका काय पवित्रा घेतात आणि राजकीय व्यवस्थेपुढे ताठ उभे राहतात, यावरच या प्रकरणाचे भवितव्य ठरणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा साखळी मतदारसंघ गेल्या पंधरवड्यापासून…

भाजयुमो इथे लक्ष द्या !

मद्य, कॅसिनो, वेश्या व्यवसाय, ड्रग्स ही आपल्या पर्यटनाची वैशिष्ट्ये ठरली आहेत. तर मग नशामुक्तीचा निर्धार आपल्याला खरोखरच परवडणारा आहे का, याचे उत्तर भाजयुमोला शोधावे लागेल. ढोंगी आदर्शवादी संकल्पनांचा प्रचार करून…

प्रादेशिक पक्ष आव्हान स्वीकारतील ?

जोपर्यंत आपण खाजगी क्षेत्रातील रिक्त पदांसाठी ‘हे घ्या गोंयकार उमेदवार’ या धाडसाने पुढे येणार नाही, तोपर्यंत परप्रांतीय कामगार भरतीला विरोध करून काहीही साध्य होणार नाही. फोंडा येथील एमआरएफ कंपनीत २५०…

खरंच जमीनी देणे योग्य ठरेल ?

जमीन हा गोमंतकीयांच्या अस्तित्वाचा मूलभूत विषय आहे. छोटे राज्य असल्यामुळे मर्यादित जमीनसंपत्ती आहे. त्यामुळे तिचा वापर अत्यंत सावधपणे आणि दूरदृष्टीने होणे आवश्यक आहे. जमिनींचा सरसकट लाटण्याचा प्रकार थांबवण्याची गरज आहे.…

तरुणाईची थट्टा कधी बंद करणार?

सर्वोच्च न्यायालयाने दीर्घकालीन रोजंदारी आणि कंत्राटी कामगारांना सेवेत नियमित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असताना, त्यांना तात्पुरता दर्जा देऊन बोळवण करण्याचा प्रकार म्हणजे गरीब, बहुजन समाजातील तरुणाईच्या भवितव्याशी खेळ करण्यासारखा आहे.…

कुठे आहेत विरोधक ?

प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे. मात्र, सध्याची परिस्थिती वेगळी आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी पक्षहितापेक्षा राज्याचे आणि देशाचे हित नजरेसमोर ठेवून विरोधकांनी आपले नियोजन करणे आवश्यक आहे. देशात…

तंदुरूस्त तरूणाई देशाची ताकद

भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे जगातील सर्वात तरुण पिढी आपल्याकडे आहे. पण ही पिढी सुदृढ आणि निरोगी नसेल, तर हे देशासमोरील मोठे संकट ठरू शकते. गोव्यातील प्रतिष्ठित बिट्स पिलानी संस्थेत…

न्यायदेवते, तुला वंदन!

गोवा राज्यातही अनेक कंत्राटी शिक्षक, व्याख्याते आणि कर्मचारी वर्षानुवर्षे सेवा बजावत आहेत. त्यांना या निवाड्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. भारतीय समाजात कामगार हा केवळ श्रम करणारा घटक…

दिगंबर, सुभाष आव्हान पेलणार?

खात्यांचा ताबा घेताना सनसनाटी वक्तव्ये करून लोकांचे लक्ष वेधण्याचे प्रयोग यापूर्वीही झाले आहेत. या दोघांची वक्तव्ये हाच प्रयोग आहेत की हे दोघे मंत्री खरोखरच गंभीर आहेत, याचा निकाल लवकरच लागणार…