स्मार्ट मीटर की स्मार्ट राजकारण ?

विरोधकांचा विरोध हा जनहितासाठी आहे की राजकीय फायद्यासाठी, हा प्रश्न विचारला जात आहे. त्याचवेळी सरकारमधील अंतर्गत स्पर्धा आणि सत्तेतील राजकारण याचाही या वादाशी संबंध असल्याच्या चर्चा सुरू आहेत. देशात गेल्या…

मान्सूनपूर्व कामांचा पोलखोल

जोपर्यंत अधिकाऱ्यांना त्यांच्या कामातील त्रुटींसाठी उत्तरदायी धरले जाणार नाही, तोपर्यंत सुधारणा होण्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. गोव्यात दरवर्षी मान्सूनपूर्व तयारीचा मोठा गाजावाजा केला जातो. मुख्यमंत्री, मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, मंत्री, आमदार…

बेरोजगारांची थट्टा थांबवा

निवडणुकीच्या आधी भरती करून मतांची बेगमी करायची आणि नंतर त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नशिबावर सोडून द्यायचे, हा प्रकार गेली अनेक दशके सुरू आहे. गोव्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या की सरकारी भरतीच्या…

गोंयकार जागा होईल ?

त्यामुळे आर्थिक विकासाबरोबर शाश्वततेचाही विचार करणे आवश्यक आहे. अन्यथा काही दशकांनंतर गोवा नकाशावर राहील, पण त्याची ओळख आणि वैशिष्ट्ये कायमची नष्ट होतील कारापूरमधील आंदोलनाने ७७ दिवसांचा टप्पा पार केला आहे.…

विकासाचे प्रमाणपत्र हवे

विकासाचा गजर जितका मोठा आहे, तितकीच जमिनीवरील वास्तवाची तपासणीही आवश्यक आहे. अन्यथा हा सारा लेखाजोखा “विकासाचे प्रदर्शन” ठरेल; पण “विकासाचे प्रमाणपत्र” ठरणार नाही. गोव्यातील भाजप सरकारकडून “बारा वर्षे मोदी सरकार”…

गोवा क्रांती दिनी कारापूरचा सवाल

जर विरोधकही भीतीपोटी किंवा राजकीय गणितापोटी मौन बाळगत असतील, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कोणाकडे पाहायचे? गोवा क्रांती दिन हा अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा, सत्तेला प्रश्न विचारण्याचा आणि जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचा…

भ्रष्टाचार विषयच गायब !

भ्रष्टाचार हा विषय सार्वजनिक चर्चेतून गायब होणे हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे. कारण जेव्हा समाज भ्रष्टाचाराला सामान्य मानू लागतो, तेव्हा लोकशाहीची खरी हानी सुरू होते. गोव्यातील राजकारण, प्रशासन आणि विकासकामांच्या…

प्रदर्शने की वास्तवाचा लेखाजोखा ?

नागरिकांनी स्वतः सांगितले की त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाला आहे, तरच “विश्वास”, “विकास” आणि “जनकल्याण” या शब्दांना खरा अर्थ प्राप्त होईल. “बारा साल, विश्वास के, विकास के, जनकल्याण के” या…

भाजपविरोध की स्वपक्षवृद्धी?

प्रत्येक मतदारसंघात भाजपविरोधात एकच सक्षम उमेदवार उभा राहिला, तरच खरी लढत होऊ शकते. अन्यथा विरोधी पक्षांच्या स्वतंत्र मोहिमा आणि स्वतंत्र दावे हे भाजपसाठीच सोयीचे ठरतील. गोव्यातील राजकारणात निवडणुकांची चाहूल लागताच…

सत्तेच्या नशेला आवरा

लोकशाही केवळ निवडणुकांनी जिवंत राहत नाही. ती प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांमुळे, स्वतंत्र प्रसारमाध्यमांमुळे, निर्भय सामाजिक कार्यकर्त्यांमुळे आणि निष्पक्ष प्रशासनामुळे मजबूत होते. गोव्यातील राजकारण आणि प्रशासन यांच्यातील सीमारेषा दिवसेंदिवस अधिक धूसर होत…