Carlos Alvares Ferreira Raises Questions Over Discharge of Accused in Umakant Khot Murder Case

Panaji, July 15: Senior Congress leader and Aldona MLA Carlos Alvares Ferreira has raised serious concerns following the discharge of three of the four accused (with one accused still absconding)…

‘नक्शा’ भूमापन प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी; कुंकळळीकरांचे सरकारकडे निवेदन

कुंकळळी : केंद्र सरकारच्या ‘नक्शा’ (National Geospatial Knowledge-based Land Survey of Urban Habitations – NAKSHA) या भूमापन प्रकल्पाच्या कुंकळळीतील अंमलबजावणीबाबत नागरिकांमध्ये वाढत असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर माजी सनदी अधिकारी एल्विस गोम्स…

चिखली उपजिल्हा रूग्णालयाची दैना
आम आदमी पक्षाकडून पंचनामा

वास्को, दि. १४ – आम आदमी पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष संदेश तेलेकर-देसाई यांनी पक्षाच्या इतर नेत्यांसह चिखली उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य व्यवस्थेची अत्यंत वाईट अवस्था उघड केली. रुग्णालयाकडे जाणारे…

14/07/2026 e-paper

शेवटची नजर टाका…

इतिहास सांगतो, ज्या समाजाने आपल्या जमिनीचे रक्षण केले नाही, तो समाज अखेरीस स्वतःच्या भूमीत परका बनतो. गोवा आज एका निर्णायक वळणावर उभा आहे. प्रश्न केवळ विकासाचा नाही, तर आपल्या अस्तित्वाचा…

पीडित की पोलिस, कोण खरे ?

कळंगुटातील बलात्कार प्रकरणाने खळबळगांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) उत्तर प्रदेशातील २३ वर्षीय तरुणीने गोव्यातील एका स्पा मालकावर नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करू…

Take One Last Look…

An editorial warning that Goa’s unique identity, culture, and land are rapidly vanishing due to unchecked development and land transactions. It calls for Goans to unite and act to protect their state for future generations.

Bavaria Motors’ Appeal Dismissed; Goa Govt Upholds 90-Day Trade Certificate Suspension

Porvorim, July 13: In a significant order, the Appellate Authority and Secretary (Transport), Government of Goa, has dismissed the appeal filed by M/s. Bavaria Motors Pvt. Ltd., upholding the 90-day suspension of its Trade Certificate imposed by the Directorate of Transport for violating the Central Motor Vehicles Rules (CMVR), 1989.

13/07/2026 e-paper

नाकर्तेपणा, असंवेदनशीलतेचे शतक !

आपल्या राज्यातील नागरिकांना न्यायासाठी हजारो किलोमीटर दूर दिल्लीपर्यंत जावे लागते, यापेक्षा मोठे प्रशासनाचे अपयश कोणते? कारापूरच्या आंदोलनाने आज शंभर दिवस पूर्ण केले. ही केवळ आंदोलनाची शंभरी नाही, तर सरकारच्या नाकर्तेपणाची,…