मडकईकरांचा आरोप; राज्यपाल, दक्षता खात्याकडे तक्रारी

सरकारातील मंत्र्यांमध्ये नाराजी, नाव जाहीर करण्याचे आव्हान पणजी,दि.६(प्रतिनिधी) माजीमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी सरकारातील एका मंत्र्याला १५ ते २० लाख रूपये लाच दिल्याचा आरोप केल्यानंतर आज या आरोपांच्या चौकशीच्या मागणीने जोर…

भूतानी ग्रुप प्रवर्तकांवर ईडीचे छापे

३५०० कोटी रुपये जमा करून भूखंड दिलेच नसल्याचे उघड नवी दिल्ली, दि. 4 केंद्र सरकारच्या सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने रिअल इस्टेट उद्योगातील प्रमुख भूतानी ग्रुपच्या प्रवर्तकांची चौकशी सुरू केली आहे.…

गोव्याचे पर्यटन सांभाळा

हा संघर्ष असाच वाढत गेला तर एक दिवस त्याचे परिणाम भीषण होऊन गोव्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील हे मात्र खरे. राज्य सरकारकडून एकीकडे गोव्याच्या पर्यटनाची शेखी मिरवली जाते खरी, परंतु…

सीमेवरून श्री खाप्रेश्वराची कंटेनरमध्ये रवानगी

सरकारच्या कृतीविरोधात राज्यभरात संतापाची लाट पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) पर्वरी वडाकडील सीमेवरचा राखणदार म्हणून प्रचलित श्री देव खाप्रेश्वराची मूर्ती अखेर सोमवारी पहाटे ३.३० च्या सुमारास कामगारांद्वारे मूळ सीमेवरील स्थानावरून काढून…

राखणदारा तुझा महिमा दाखव रे बाबा?

ज्या राखणदाराच्या भरवशावर आम्ही गोंयकार बिनधास्तपणे जगत असतो, तोच राखणदार जिथे सुरक्षित नाही, तिथे गोंयकारांचे भवितव्य सुरक्षित राहू शकणार काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्वरी वडाकडेन, आत्तापर्यंतच्या इतिहासात नोंद झालेल्या…

चोपडे भूरूपांतराला खंडपीठाची स्थगिती

प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सरकारला हवा वेळ; पुढील सुनावणी २५ मार्च रोजी पणजी, दि. २७ (प्रतिनिधी) पेडणे तालुक्यातील चोपडे गावात मोठ्या प्रमाणात भूरूपांतराच्या प्रकरणे आढळून आल्याने, याचा दूरगामी परिणाम होण्याची शक्यता…

काळ्या यादीचे काळेबेरे…

बाकी कंत्राटदारांची करूणा, दया या सगळ्या गोष्टी ठीक आहेत परंतु या एकूणच कारणे दाखवा ते काळ्या यादीच्या भानगडीमागच्या प्रकरणात नेमके काय काळेबेरे आहे, हे मात्र गुलदस्त्यातच राहिले आहे हे नक्की.…

जमीन रूपांतर; मुख्यमंत्री, टीसीपी मंत्री एकत्र

आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांचा घणाघात पणजी, दि.२२(प्रतिनिधी) उत्तराखंड राज्यात तेथील सरकार जमीन, संस्कृती रक्षणार्थ नवा कायदा मंजूर करत असताना आपल्या गोव्यात मात्र जमिनी परप्रांतीयांना विकण्यासाठी कायदे तयार केले जातात.…

का सतावता जनतेला ?

सरकारची ही दहशत की विकासकामांना सहकार्य याचा शोध लावायला हवा. एकंदरीत विकासाच्या नावाने जनतेला सतावण्याचे काम सुरू आहे, बाकी काहीच नाही. चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करायच्या असतील, तर काही प्रमाणात…

तीन वर्षांत गोशाळेतील २ हजार गायी दगावल्या

गोसंवर्धनावर एकूण ५२ कोटी रूपये खर्च पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) राज्यातील विविध गोशाळेतील सुमारे २ हजार गायी गेल्या तीन वर्षांत दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारने भटक्या गुरांच्या संवर्धनार्थ…