Today Post

30/04/2026 e-paper

  • By Gaonkaari
  • एप्रिल 30, 2026
  • 0
  • 15 views
शाब्बास! सदानंद शेट तानावडे

तानावडे यांनी मांडलेले मुद्दे गोव्याच्या भविष्यासाठी निर्णायक आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी…

पारंपरिक वाट अडवली, काजू झाडांची तोड…

कारापूरवासीयांचे डिचोली मामलेदारांना निवेदन गांवकारी, दि.१ (प्रतिनिधी) डिचोली तालुक्यातील कारापूर गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी प्रस्तावित लोढा मेगा प्रकल्पानमुळे त्यांच्या शेती व पारंपरिक हक्कांवर परिणाम करणाऱ्या गंभीर समस्यांबाबत दिलेल्या तक्रारीवर अद्याप…

01/04/2026 e-paper

कुठे आहे प्रशासन ?

सांडपाणी मिसळून पिण्याचे पाणी दूषित झाल्याने अतिसाराची साथ पसरली, ही आरोग्याच्या दृष्टीने आपत्कालीन परिस्थिती आहे. मग आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेने याची दखल का घेतली नाही? दाबोळी येथील प्रभू व्हायोलेटा रहिवासी प्रकल्पातील…

फोंड्यावर २०२७ ची चाचपणी

अरविंद केजरीवाल गोव्यात दाखल गांवकरी, दि. ३० (प्रतिनिधी) फोंडा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आम आदमी पार्टीने २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची चाचपणी घेण्याचे ठरवले आहे. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल हे तीन दिवसांच्या…

31/03/2026 e-paper

गोव्याला गरज ग्रामरक्षकांची

अन्यथा आपल्या डोळ्यांदेखत या भूमीचे लचके तोडताना मुकाट्याने ते पाहण्याची नामुष्की आमच्यावर येईल, हे नक्की. राज्यात एकीकडे नगरनियोजन कायद्याच्या कलम ३९(ए) विरोधात जनआक्रोश सुरू आहे. एवढे करून या जनआक्रोशाच्या जखमांवर…

30/03/2026 e-paper

आंदोलकांसह मुख्यमंत्री जिंकले !

आता प्रत्येकाने याचा विचार करून आपले गाव वाचवण्यासाठी एकजुटीने आणि चिकाटीने लढण्याची तयारी ठेवावी, हीच या आंदोलनांची खरी फलनिष्पत्ती म्हणावी लागेल. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अखेर मिराबागवासीयांच्या चिकाटीची…

मिराबाग बंधारा अखेर रद्द

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागेगांवकारी, दि. ३० (प्रतिनिधी) मिराबाग बंधारा प्रकल्प नियोजित स्थळी होणार नाही. हा प्रकल्प रद्द करण्याबाबत संबंधित फाईलवर शेरा मारून त्यानंतर खात्यातर्फे अधिकृत लेखी पत्र आंदोलकांना दिले जाईल,…