गोव्याला दिल्लीस्वारीचा धोका?
तिमोजी आणि म्हाळू पै वेर्णेकरांप्रमाणे दिल्लीकरांना गोव्यावर स्वारी करण्याची मोकळीक आपलेच राज्यकर्ते देतील, असे झाले तर काय? प्रारंभी काळात गोमंतभूमीवर अनेक राजवटी आल्या. मात्र सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल ४५१ वर्षे…
पत्रकार धमकी; अदखलपात्र गुन्हा
गौरव बक्षी विरोधात चॅप्टर केसची शिफारस गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) पत्रकार विश्वनाथ नेने यांनी चोडण येथील भोमकर कुटुंबियांची परप्रांतीय जमीन मालकाकडून होत असलेल्या छळवणुकीच्या प्रकरणावर स्टोरी केली. यामुळे खवळलेल्या गौरव…
निर्लज्यतेची परीसीमा
आता हे सगळे प्रकार पाहिल्यानंतर निर्लज्यतेची परीसीमाच या खात्यांनी गाठली आहे असे म्हटले, तर कुणाला राग येण्याची गरजच काय? खरोखरच हा मथळा या अग्रलेखासाठी वापरताना दोन-तीन वेळा विचार केला. कठोर…
मतदार आणि लोकशाही
जोपर्यंत जनता आपल्या लोकप्रतिनिधींना काय योग्य आणि काय अयोग्य याची जाणीव करून देत नाही, तोपर्यंत ते केवळ स्वतःच्या सोयीसाठीच विचार करत राहतील. भारतीय लोकशाही टिकून राहायची असेल तर तिचा प्रमुख…
पैसे घेऊन “म्हाजें घर” योजनेला आव्हान !
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विरोधकांवर निशाणा गांवकारी, दि. २२ (प्रतिनिधी) म्हाजें घर योजनेमुळे अनेकांच्या पोटात दुखू लागले आहे. काही व्यक्तींच्या पाठिंब्याने पैसे घेऊन न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्यात आल्या…
विवेकवाद्यांची ताकद
अंधार दूर करण्यासाठी विवेकवाद्यांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. कारण लोकशाही टिकवण्यासाठी प्रश्न विचारणारे, सत्य मांडणारे आणि समाजाला जागवणारे लोकच खरे रक्षक ठरतात. भारताचे संविधान हे जगातील सर्वांत श्रेष्ठ…
















