विरोधकांनी फासले सरकारला काळे !
कोट्यवधींच्या हरित कर वसूलीत अपयशी ठरल्याचा ठपका पणजी,दि.७(प्रतिनिधी) राज्यात भाजप सरकारच्या कार्यकाळात २०१३ साली कार्यन्वीत केलेल्या हरित कर वसूलीत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. हा सुमारे ८ हजार कोटींचा घोटाळा…
दिल्लीकरांच्या तावडीतून गोव्याला वाचवा
आरजीपी अध्यक्ष मनोज परब यांचे आवाहन पणजी, दि. १ (प्रतिनिधी) पोर्तुगीजांपासून भारताने गोव्याला मुक्त करून आता ६३ वर्षे झाली. आता भारतातीलच दिल्लीकरांच्या आक्रमणापासून गोव्याला वाचवण्याची वेळ आली आहे. दिल्लीकरांनी इथल्या…
भेंब्रेंच्या ब्रह्मास्त्राने सिंह घायाळ
प्रत्यूत्तरासाठी केंद्रीय समितीचा ढवळीकरांवर दबाव पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी) ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी आमदार एड. उदय भेंब्रे यांनी आपल्या एका व्हिडिओत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अप्रत्यक्ष भाऊसाहेब बांदोडकर आणि शशिकला…
कंत्राटी कामगारांना नियमित करा
आमदार विरेश बोरकर आणि मनोज परब यांची मागणी पणजी, दि. ३० (प्रतिनिधी) राज्यात आत्तापर्यंत सत्तेत राहिलेल्या सर्वच पक्षांनी कंत्राटी पद्धतीवर सरकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे.…
हरमलच्या शॅकला २५ लाखांचा दंड
हरमलच्या शॅकला २५ लाखांचा दंड पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) पेडणे- हरमल किनाऱ्यावरील वादग्रस्त सी लाँज बीच शॅकचे मालक मान्यूएल फर्नांडिस यांना २५ लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांनी आपला…
सरकारकडून पर्यटनाची नाचक्की
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांचा आरोप पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) राज्यातील पर्यटनाची सरकारकडून नाचक्की सुरू आहे. पर्यटनावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. पर्यटनातील वाढती गुन्हेगारी धोकादायक ठरत असून पर्यटनाच्या बदनामीमुळे…
पुरे करा आता ‘फटिंगपणा’
मुळगांववासीयांचा वेदांता खाणींवर धडक मोर्चा पणजी, दि. २७ (प्रतिनिधी) खाण व्यवसाय पूर्ववत करताना पुन्हा जुन्याच चुका सरकार करू पाहत आहे. स्थानिकांना खोटी आश्वासने देऊन आणि गावांतच लोकांची भांडणे लावून खाण…
कमांड एरिया चे रूपांतर रोखणार काय?
स्वप्नेश शेर्लेकर यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल पणजी, दि. २५ (प्रतिनिधी) उत्तर गोव्यातील तिलारी प्रकल्पाच्या कालव्यांची आणि विविध पाणी प्रकल्पांची पाहणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी केली. पुढील २५ वर्षे उत्तर…
आरजीपी; आता राजका’रण’ पेटणार
मनोज परब यांचे दमदार पुनरागमन पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) अग्निशमन बंब किंवा रुग्णवाहिकांसारखे आरजीपी पक्षाचे क्रांतिकारी लोकांच्या मदतीसाठी धावत राहिले. राजकीय पक्षाला राजकारणात टिकून राहण्यासाठी शाश्वतीची गरज असते हे विसरूनच…
सरकारने सोडले आदिवासींना वाऱ्यावर
वन हक्क अंमलबजावणीत सपशेल अपयश पणजी, दि. २३ (प्रतिनिधी) वन हक्क अधिनियम २००६ च्या अंमलबजावणीच्या जवळपास दोन दशकांनंतर, राज्य सरकारने अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर पारंपरिक वनवासीयांकडून आतापर्यंत केलेल्या १०,१३६…
















