आता कायदे गुंडाळाच…
विधानसभेत चर्चेची जबाबदारी टाळून मंत्रिमंडळ अधिकारांचा वापर करून आपल्या मनमानी कारभाराला वाट मोकळी करून देण्याचा प्रकार लोकशाहीसाठी धोकादायक आहे, हे विसरून चालणार नाही. विधानसभेत कायदे तयार करण्यासाठी आणि कायद्यात आवश्यक…
सरकारला जेव्हा जाग येते…
भाजपमध्ये जाऊन अगदी मंदिर धुण्यापासून ते कपाळावर टिळा लावण्यापर्यंतची कृती ही त्यासाठीचाच अट्टाहास आहे, हे न समजणारे राजकीय मूर्खच म्हणावे लागतील. राज्याचे एकूण चित्र पाहता, राजकारण सोडले तर जनतेच्या अन्य…
‘जाग्गो’ निवाड्याचे काय करता सांगा?
कंत्राटी कामगारांबाबत मनोज परब यांचा सरकारला सवाल गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी) विविध सरकारी खात्यात किंवा महामंडळांत पाच वर्षांपेक्षा अधिक काळ कंत्राटी सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेचा अधिकार प्राप्त होत असल्याचा…
बेकायदा रेतीच्या हप्त्यांना कोण चटावले ?
पोलिस, महसूल, खाण अधिकाऱ्यांची टोळी कार्यरत गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी) रेती आणि चिरे हे बांधकामासाठीचे महत्त्वाचे घटक आहेत. एवढे करूनही राज्यात रेती उत्खननावर बंदी आहे आणि चिरे उत्खननासाठी आवश्यक परवाने…
विरोधक हो जागे व्हा ?
राजकारणात चमत्कार अभावानेच घडतो पण म्हणून विरोधक आयच्या बिळावर नागोबा बनण्याची स्वप्ने पाहत असतील तर सत्ता अजूनही त्यांना दूरच असेल हे सांगण्यासाठी कुणा भविष्यकाराची गरज नाही. राज्य विधानसभेच्या निवडणूकीला अद्याप…
डॉ. सावंत, राणेंचा राज्यात झंझावात !
पक्ष मेळावे, आरोग्य शिबिरांतून जनतेशी संवाद गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी) राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सध्या राज्यात झंझावात लावला आहे. एकीकडे भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने…
कंत्राटी भरतीची थट्टा थांबवा!
कंत्राटी भरतीच्या नावाने आपली राजकीय पोळी भाजून तरुणाईची सुरू असलेली ही थट्टा किमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बंद करावी आणि त्यांना दिलासा द्यावा, एवढीच अपेक्षा. विश्वजीत राणे यांच्या सनातन…
७ एप्रिल रोजीच शाळेची घंटा वाजणार!
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने याचिका फेटाळली गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी) यंदा ७ एप्रिलपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान दिलेली याचिका अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने…
हप्तेबाजीचा महापूर
आता वरपर्यंत म्हणजे आम्ही देवालाही त्याचा वाटा पोहोचवतो, म्हणूनच तर हे करू शकतो, असे म्हणण्याचे धाडस कुणी करणार नाही, एवढीच काय ती अपेक्षा. अलिकडे आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा, अंत्योदय, ग्रामोदय,…
सरकारात प्रचंड धुसफूस
मंत्री, आमदारांत उत्सुकता आणि धास्तीही गांवकारी, दि. ३ (प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणुकीला अद्याप दोन वर्षे बाकी असताना भाजपने आत्तापासूनच निवडणूक तयारीचा शंख फुंकला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या फेररचनेवरून सरकारात प्रचंड धुसफूस…















