नशेवर उभी अर्थव्यवस्था ?

पर्यटनाचा अर्थ केवळ कॅसिनो, दारू आणि रात्रीची मौजमजा एवढाच मर्यादित असू शकत नाही. गोव्याची खरी ओळख त्याची संस्कृती, निसर्ग, वारसा, समुद्रकिनारे आणि स्थानिक जीवनशैली आहे. “नशामुक्त गोवा” ही घोषणा ऐकायला…

हातात नारळ की नारळावर हात !

जनतेला आज केवळ निवडणुकीपुरती युती नको आहे; तिला विश्वासार्ह, प्रामाणिक आणि दीर्घकाळ टिकणारा पर्याय हवा आहे. गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी मतांचे एकत्रीकरण हा सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे.…

खतांसाठी ॲपची सक्ती का ?

डिजिटल व्यवस्थेमुळे सर्वात गरजू आणि प्रत्यक्ष शेती करणारेच जर व्यवस्थेबाहेर राहणार असतील, तर अशा सुधारणांचा उपयोग कोणासाठी? शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. मात्र, शेतीविषयक धोरणे आखताना अनेकदा वातानुकूलित…

जेन झीला ‘असभ्य’ ठरविण्याचा प्रयत्न?

जेन झीला समजून घेण्याऐवजी तिला “संस्कार” शिकविण्याच्या नावाखाली चौकटीत बसविण्याचा प्रयत्न झाला, तर तो केवळ एका पिढीचा पराभव ठरणार नाही, तर मुक्त विचारांच्या लोकशाहीचाही पराभव ठरेल. दिल्लीच्या जंतर-मंतरवर उसळलेल्या जेन…

द्वेष नव्हे, माणुसकीचा वारसा जपू या

आमचें गोंय या फेसबुक पेजवरील श्री स्वामी समर्थांविषयीच्या कथित आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी हणजूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कायद्याचे काम कायदा करेल. दोषी कोण आहे, हेतू काय होता, याचा तपास होईल.…

सरकार कुणाला घाबरते ?

एवढ्या मजबूत संख्याबळाचे सरकार विरोधकांच्या प्रश्नांपासून का दूर पळत आहे? जर सरकारच्या कारभारात पारदर्शकता, आत्मविश्वास आणि उपलब्धी असतील, तर विधानसभेपेक्षा त्या मांडण्यासाठी दुसरे योग्य व्यासपीठ कोणते? गोवा विधानसभेचे आगामी पावसाळी…

फोकस्ड राहूया… गोव्यासाठी!

एक फलक, एक घोषणा, एक वादग्रस्त प्रसंग आणि संपूर्ण सार्वजनिक चर्चा मूळ प्रश्नापासून दूर नेली जाऊ शकते. ही रणनीती ओळखणे आवश्यक आहे. आझाद मैदानावर नीट पेपरलीक आंदोलनाच्या विजयोत्सवानिमित्त जमलेली युवाशक्ती,…

हे शक्य होईल ?

लोकांचा विश्वास संपादन केल्यास आणि ही सगळी प्रक्रिया नियोजनबद्ध करून ३० सप्टेंबरपर्यंत उमेदवार निश्चित केल्यास लोकांपर्यंत जाऊन हा विषय पोहोचवणे शक्य आहे. ‘गोंय प्रथम’ या उपक्रमाअंतर्गत काही जागृत मतदार आणि…

देशप्रेमाचा मक्ता कुणाला ?

देशप्रेम हे कोणत्याही पक्षाची खासगी मालमत्ता नाही. सरकार म्हणजे देश नव्हे आणि सरकारविरोध म्हणजे देशविरोध नव्हे. भारताचे सार्वभौमत्व जितके महत्त्वाचे, तितकेच संविधानाने दिलेले प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्यही महत्त्वाचे आहे. लोकशाहीत सरकारला…

दोतोर, तुमच्याकडूनही उत्तरदायित्व हवे!

पंतप्रधानांच्या पारदर्शकतेच्या संदेशाचे कौतुक करण्यापेक्षा तो गोव्यात प्रत्यक्ष अमलात आणणे अधिक महत्त्वाचे ठरेल. नीट पेपरलीक प्रकरणावरून देशातील ‘जेन जी’ रस्त्यावर उतरली आहे. या आंदोलनाचा केंद्रबिंदू केवळ केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा नाही.…