हडफडे दुर्घटनेच्या दोषींना सरकारी अभय?
गोवा जन विश्वास विधेयकाच्या हेतूवरून विरोधकांचा संशय गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) राज्य सरकारने विधानसभेत सादर केलेल्या गोवा जन विश्वास दुरुस्ती विधेयक–२०२६ वरून विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. हडफडे बर्च…
“वंदे मातरम्”; राजकारण नको!
लोकसभेत या विषयावर सुमारे १० तास चर्चा झाली. त्याच विषयावर राज्य विधानसभेत इतर ज्वलंत प्रश्न बाजूला सारून चर्चा घडवून आणण्यात राष्ट्रप्रेमापेक्षा राजकारणच अधिक दिसते. ‘वंदे मातरम्’ हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे एक…
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात लोकांची ‘घुसमट’
वेदांताचे विषारी प्रदूषण आमोणावासियांच्या जीवावर गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील आमोणा आणि सभोवतालच्या परिसरातील गावांमध्ये वेदांता कंपनीच्या पीग आर्यन प्रकल्पामुळे विषारी प्रदूषणाची घुस्मट सुरू…
सावध व्हा युवकांनो!
समाजच गुलामी आणि अंधभक्तीने ग्रासलेला असेल तर उर्जावान, नवनवोन्मेषी, कौशल्यवान तरुण तयार होईलच कसा ? जगातील सर्वांत तरुण देश म्हणून भारताची ओळख आहे. ही गोष्ट अभिमानास्पद आहेच, परंतु त्याचबरोबर तितकीच…
विरोधकांनी उभारले बेपर्वाईचे निशाण
अभिभाषणात व्यत्यय आणल्यामुळे विरोधकांना घालवले सभागृहाबाहेर गांवकारी, दि.१२ (प्रतिनिधी) केवळ सरकारी बेपर्वाईमुळेच हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन दुर्घटनेत २५ लोकांचा बळी गेला. सरकारने घडवून आणलेली ही हत्या आहे, असा…
विरोधक ”अवतार” घेणार?
आता पुढील निवडणुकीस केवळ एक वर्षांचा कार्यकाळ राहिल्याने त्यांना आपल्या मूळ विरोधकांच्या भूमिकेत परतणे भाग आहे; अन्यथा त्यांच्या या कार्यकाळाचा अवतार संपुष्टात येईल, हे त्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. गोवा…
















