मायकलबाब, विचार करा!
मायकल लोबो जी काही भूमिका घेतात ती त्यांच्या एकूणच राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत, हे मात्र नक्की. हणजूण येथील किनाऱ्यालगत असलेल्या खाजगी जमिनीत संरक्षण भिंतीचे काम जलस्रोत खात्यामार्फत केले जात…
श्रीकृष्णा, ताकद दे रे बाबा!
या सरकारमधील अनेक मंत्र्यांनी सुरू ठेवलेल्या कारनाम्यांकडे पाहता, पुढील काही वर्षांत आपला गोवा शिल्लक राहणार की विकला जाणार, असा प्रश्न मनात येतो. सरकार स्वतःला प्रामाणिक म्हणवते आणि सरकारविरोधात बोलणाऱ्यांना खंडणीखोर…
सामाजिक कार्यकर्त्यांना संरक्षण हवे
वास्तविक सरकारी घोटाळे आणि सरकारी कामकाजातील बेकायदा गोष्टी उघडकीस आणणे हे सरकारसाठीच मदतकार्य आहे. त्यामुळे अशा लोकांना संरक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर, आता…
मायकलबाब, जरा सबुरीने घ्या !
आपण कुणालाच जुमानत नाही ही वृत्ती सोडून त्यांनी सबुरीने घेतले तर त्यांच्यासाठी भल्याचे ठरेल. आपल्याच मतदारसंघातील एका प्रकल्पाच्या ठिकाणी धडक देऊन, त्या प्रकल्पाचे काम बेकायदा पद्धतीने सुरू असल्याचा आरोप कळंगुटचे…
हलक्या कानाचा बळी ?
राजकीय नेते जेव्हा हलक्या कानाचे बनतात, तेव्हा हलक्या गोष्टीही किती धोकादायक ठरू शकतात, त्याचे हे एक उत्तम उदाहरणच म्हणावे लागेल. राजकारणात एखाद्या नेत्याला काम करून निवडून आणल्यानंतर तो नेता मंत्री…
चला पेटवू मशाली…
ही जागरूकतेची मशालच आपल्यातील माणूस शिल्लक ठेवणार आहे आणि त्यासाठी सर्वांनी सज्ज होणे हीच काळाची हाक आहे. दिवाळी हा आनंद, उत्साह आणि स्फूर्तीचा सण. सगळी दु:खे, वेदना, आळस झटकून जीवनाकडे…
कार्लूसबाब हे काय केलंत ?
आमदार कार्लूस फेरेरा यांचा भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलेला अपमान अनेकांना रूचलेला नाही. परंतु कार्लूस यांनी स्वतःच हा अपमान ओढवून घेतल्यामुळे त्याचा दोष त्यांनाच जातो, हे दुर्दैवाने खरे आहे. ‘माझे घर’…
जनहिताचे वावडे कुणाला?
जनहित याचिकांकडे नकारात्मक नजरेने पाहून त्या या ना त्या कारणाने फेटाळण्याचे प्रकार आपल्या भवितव्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे न्यायव्यवस्थेने याकडे संवेदनशीलतेने आणि गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आपल्या भारताच्या लोकशाहीचा एक…
बहुजनांचा “नायक” हरपला!
आज रवी नाईक नाहीत, पण त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा जिवंत आहे. बहुजन समाजाने त्यांच्या एकजुटीच्या संदेशाला अनुसरून पुढे जाणे, हेच त्यांच्या स्मृतीला खरी आदरांजली ठरेल. गोव्यात “पात्रांव” ही उपाधी…
रेहम करो न्यायदेवते !
न्यायदेवता जर गोंयकारांवर रूसली, तर मग गोंयकारांना आणखी कुणाचाच आधार नाही, हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. आपल्या देशाची लोकशाही जर टिकून आहे, तर ती फक्त न्यायव्यवस्थेमुळेच. उशिरा का होईना, पण…
















