विश्वजीतबाबांचा रुद्रावतार!
जिल्हा इस्पितळे, उपजिल्हा इस्पितळे तसेच सामाजिक आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे तंत्रज्ञानाच्या माध्यमाने एक जाळे विणून, योग्य संवाद आणि समन्वयाच्या आधारे एक प्रभावी प्रणाली निर्माण करणे शक्य आहे.…
घोषणेचे स्वागत, पण…
बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले हे संतवचन आहे. मात्र, येथे तर नेमके उलटे चालले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील १३ हजार हेक्टर खाजन जमीन पुनरुज्जीवित करण्याची घोषणा…
ही घोषणा सार्थकी ठरणार का?
करांतून वेतन मिळणारे प्रशासन जर जनतेच्या सेवेत हलगर्जीपणा करत असेल, तर त्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. राज्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी प्रेरणा दिनाच्या औचित्याने आदिवासी कल्याण खात्याच्या…
टॅक्सी व्यवसायिकांच्या वेदना समजा
टॅक्सी व्यवसायिकांच्या या भावनांचा चुकीचा अर्थ लावून त्यांची चुकीची प्रतिमा तयार करण्याचा हा डाव दुर्दैवीच म्हणावा लागेल. टॅक्सी व्यवसायिक हा कायम रस्त्यावर काम करणारा माणूस. आपल्या उपजिविकेसाठी तो रात्रंदिवस काम…
शेतकऱ्यांना सरकारची साथ हवी
शेतात उतरून फोटो काढणारे अनेक आहेत, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा होत नाही, हे दुर्दैवी आहे. केंद्र सरकार आणि भाजपकडून भाजपशासित राज्यांना वेगवेगळ्या योजना आणि अभियानांचा मोठा रतीब पाठवला जात…
टॅक्सी प्रकरणी सामंजस्य आवश्यक
टॅक्सी व्यवसायिकांवर एखादा निर्णय लादण्याचा प्रयत्न झाल्यास, तो सरकारवरच उलटेल, आणि त्याचा फटका राज्याच्या पर्यटन व्यवसायावर बसेल. सरकारने हा विषय सामंजस्याने सोडवणे अपेक्षित आहे. सरकारच्या विरोधात एकत्र येऊन सरकारला नमते…
गुन्हा शाखेचे त्रिवार अभिनंदन ?
इतक्या सगळ्या बॅगांमध्ये नेमके काय होते? त्या बॅगांतील सामानाचा तपास पोलिसांनी का घेतला नाही? तक्रारदाराने त्या सामानाबद्दल चौकशी केली नाही म्हणून पोलिसांनीही दुर्लक्ष केले काय? सामान्य नागरिकांच्या अनेक तक्रारींकडे पोलिस…
दलाल की राखणदार?
या ढोंगीपणाच्या भूमिकेतून बाहेर येऊन वास्तव जोपर्यंत आपण स्वीकारणार नाही, तोपर्यंत आपले काहीच खरे नाही, हे मात्र नक्की ! गोवा घटकराज्य दिनानिमित्त अनपेक्षितपणे एका परिसंवादाचे समन्वयन करण्याची संधी प्राप्त झाली.…
गोविंदचा बनला अभिमन्यू !
प्राप्त परिस्थितीत गोविंद गावडे यांचा महाभारतातील अभिमन्यू बनला आहे. हे राजकीय चक्रव्युह ते भेदू शकतील काय, हे पाहणेच उत्सुकतेचे ठरेल. राज्यातील अनुसूचित जमात बांधव एकीकडे राजकीय आरक्षणाच्या घटनात्मक हक्कासाठी लढत…
शिक्षण खाते कुठे आहे?
राजकीय विरोधकांनी मुद्दे उपस्थित करून काही उपयोग नाही; आता जनतेलाच रस्त्यावर उतरून आपले म्हणणे सरकारच्या कानावर घालावे लागणार आहे. राज्यात मान्सूनपूर्व पावसाने सरकारच्या भोंगळ कारभाराचा पोलखोल तर केला आहेच. पायाभूत…
















