हे शक्य होईल ?

लोकांचा विश्वास संपादन केल्यास आणि ही सगळी प्रक्रिया नियोजनबद्ध करून ३० सप्टेंबरपर्यंत उमेदवार निश्चित केल्यास लोकांपर्यंत जाऊन हा विषय पोहोचवणे शक्य आहे. ‘गोंय प्रथम’ या उपक्रमाअंतर्गत काही जागृत मतदार आणि…

गोवा कोंकणी अकादमीचे 2025 व 2026 चे साहित्य व भाषा सेवा पुरस्कार जाहीर; 20 ऑगस्टला वितरण

कोंकणी भाषा, तिचे समृद्ध साहित्य आणि संस्कृतीचे जतन करून ती पुढील पिढीपर्यंत नेण्यासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या कार्याचा गौरव करणे हे अकादमीचे महत्त्वाचे कर्तव्य असल्याचे गोवा कोंकणी अकादमीने म्हटले आहे.

राजभाषा संचालनालयात मराठीवर अन्यायाचा आरोप; वरिष्ठ मराठी भाषांतरकार पद निर्माण करण्याची मागणी

गोवा सरकारच्या राजभाषा संचालनालयात कोंकणी आणि मराठी या दोन्ही भाषांना समान महत्त्व असतानाही पदरचनेत मराठी भाषेवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संचालनालयात कोंकणीसाठी वरिष्ठ भाषांतरकारांची पदे उपलब्ध असताना मराठीसाठी एकही वरिष्ठ भाषांतरकार किंवा सहायक संचालक पद अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आणून देत सुदीप ताम्हणकर यांनी राजभाषा संचालनालयाच्या सचिवांकडे हा कथित भेदभाव दूर करण्याची मागणी केली आहे.

Goa’s Anti-39A Anger Grows; Vishwasrao Rane Demands TCP Minister Vishwajit Rane’s Resignation

Panaji, July 28: Amid growing opposition to Section 39A of the Goa Town and Country Planning (TCP) Act, Vishwasrao Rane has demanded the resignation of TCP Minister Vishwajit Pratapsingh Rane, arguing that the government must accept political accountability as public protests over land conversion intensify across the state.

Goa Panchayats Face E-Tendering Storm; Citizens Allege Crores in Public Fund Loss, Threaten High Court Action

Citizens Glen Fernandes and Derrick Gonsalves have alleged widespread non-compliance with e-tendering mandates in Goa’s village panchayats, particularly flagging contracts in Candolim and Parra worth crores. They claim public fund loss due to physical tender processes for contracts above ₹5 lakh and threaten Bombay High Court action if the government fails to enforce e-procurement within 15 days. A statewide audit of contracts is sought.

गोंय प्रथम; विरोधकांसमोर जनतेचे चार्टर

सत्ता बदलणे म्हणजे परिवर्तन नाही. चेहरे बदलले तरी राजकीय संस्कृती तीच राहिली, तर मतदार पुन्हा फसतो. खरे परिवर्तन तेव्हाच होईल, जेव्हा मतदाराच्या मताला किंमत केवळ निवडणुकीच्या दिवसापुरती नव्हे, तर संपूर्ण…

देशप्रेमाचा मक्ता कुणाला ?

देशप्रेम हे कोणत्याही पक्षाची खासगी मालमत्ता नाही. सरकार म्हणजे देश नव्हे आणि सरकारविरोध म्हणजे देशविरोध नव्हे. भारताचे सार्वभौमत्व जितके महत्त्वाचे, तितकेच संविधानाने दिलेले प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्यही महत्त्वाचे आहे. लोकशाहीत सरकारला…

विश्वजीत राणेंचा राजीनामा घ्या

स्वप्नेश शेर्लेकर यांची जोरदार मागणी गांवकारी, दि. २७ (प्रतिनिधी) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणी राजीनामा दिल्यानंतर आता गोव्याचे नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्या राजीनाम्यासाठी कारापूर-सर्वणचे…

आदिवासींचे आता राज्यव्यापी आंदोलन

राजकीय आरक्षणासाठी १३ ऑगस्टला पणजीत महाआंदोलनगांवकारी, दि. २७ (प्रतिनिधी) राज्यातील भाजप सरकारने अनुसूचित जमातींना आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण देण्याचे वचन दिले होते. यासंदर्भात केंद्र सरकारने कायदाही संमत केला होता.…