उलगुलान; काळाची गरज !
बिरसा मुंडा यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन गोव्यातील लोकांनी जमिनीच्या रक्षणासाठी आवाज उठवणे ही काळाची खरी गरज आहे. हल्लीच १५ नोव्हेंबर रोजी आदिवासी समाजाचे प्रेरणास्त्रोत बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात…
कुठे आहेत मंत्री?
सरकारी प्रशासन आणि शासनाचे केंद्रबिंदू असलेले मंत्रालय आणि सचिवालय निस्तेज झाल्यामुळे गोमंतभूमीचे तेजही फिके पडू लागले आहे, असे वाटल्यावाचून राहत नाही. राज्याची कायदा-सुव्यवस्था ढासळत चालली आहे. रस्ते अपघातांचे प्रमाण प्रचंड…
गोव्याची प्रतिमा का खालावते आहे ?
गोव्यातील चित्र हलाखीचे बनले आहे, कुठे नेऊन ठेवला गोवा माझा अशी कळकळ जनता व्यक्त करीत असताना सरकारी यंत्रणा कोणती पावले उचलत आहे, हे एकदा तरी स्पष्ट करा. गोव्याची प्रतिमा जपा,…
श्रद्धेचा बाजार थांबवा
गोवा आपल्या धार्मिकता आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहे; परंतु राजकारण्यांची धार्मिक स्थळांवरील क्रीडा आणि श्रद्धेचा वापर या पवित्रतेला हानिकारक ठरवित आहे. राजकीय स्वार्थामुळे देवतेवरचा विश्वास आणि श्रद्धा कमी होत आहे, व यासाठी सार्वजनिक जागेवर वैयक्तिक स्वार्थाची चिरफाड होत आहे.
सरदेसाईंना ”सावंतां”चे वावडे !
एकमेकांच्या डोक्यावर पाय ठेवून सत्तेपर्यंत चढण्यासाठीच ही युती असेल, तर मग जनतेला सावध राहावे लागेल. हल्लीच गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केलेले मांद्रेचे माजी सरपंच आणि विद्यमान पंच एड. अमित सावंत…
आता देवाक काळजी रे…
जोपर्यंत या एकूणच गैरव्यवस्थापनाची झळ सामान्यांना बसणार नाही, तोपर्यंत सत्तेची ही धुंदी कायम राहणार आहे आणि त्यामुळे तूर्त देवाक काळजी रे असे म्हणून आपले प्रयत्न सुरूच ठेवणे हेच योग्य. बिहार…
किती म्हणून पत घालवणार ?
पोलिसांची कार्यपद्धती पाहिल्यानंतर या घोटाळ्याची मुळे उखडण्यापेक्षा त्यांचा कल ही मुळे लपवून ठेवण्याकडेच अधिक दिसतो. सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे घेण्यासंबंधीच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सरकार चक्रव्युहात अडकले आहे. गेले वर्षभर हे प्रकरण…
खोल खोल पाणी…
खरोखरच असेच चालणार की सरकारला या सगळ्या गोष्टींची धग जाणवणार? हे काळच ठरवेल. राज्यात नेमके काय चालले आहे, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्टपणे…
ते तिघे कोण ?
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाच्या कार्यकाळातच हे प्रकार घडल्यामुळे त्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येते. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाचा योग्य तपास करून सत्य जनतेसमोर ठेवणे हे त्यांचे कर्तव्यच ठरते. सरकारी नोकऱ्यांसाठी…
अरे हे चाललंय काय?
इतका गंभीर आरोप करूनही सरकार ढीम्मपणे गप्प कसे काय, असा सवाल गोंयकारांना पडला आहे आणि “अरे हे चाललंय तरी काय?” असे विचारण्याची वेळ आली आहे. राज्यातील बहुचर्चित कॅश फॉर जॉब…
















