कुठे आहेत विरोधक ?

प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे. मात्र, सध्याची परिस्थिती वेगळी आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी पक्षहितापेक्षा राज्याचे आणि देशाचे हित नजरेसमोर ठेवून विरोधकांनी आपले नियोजन करणे आवश्यक आहे. देशात…

तंदुरूस्त तरूणाई देशाची ताकद

भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे जगातील सर्वात तरुण पिढी आपल्याकडे आहे. पण ही पिढी सुदृढ आणि निरोगी नसेल, तर हे देशासमोरील मोठे संकट ठरू शकते. गोव्यातील प्रतिष्ठित बिट्स पिलानी संस्थेत…

न्यायदेवते, तुला वंदन!

गोवा राज्यातही अनेक कंत्राटी शिक्षक, व्याख्याते आणि कर्मचारी वर्षानुवर्षे सेवा बजावत आहेत. त्यांना या निवाड्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. भारतीय समाजात कामगार हा केवळ श्रम करणारा घटक…

दिगंबर, सुभाष आव्हान पेलणार?

खात्यांचा ताबा घेताना सनसनाटी वक्तव्ये करून लोकांचे लक्ष वेधण्याचे प्रयोग यापूर्वीही झाले आहेत. या दोघांची वक्तव्ये हाच प्रयोग आहेत की हे दोघे मंत्री खरोखरच गंभीर आहेत, याचा निकाल लवकरच लागणार…

बाप्पा, आम्हाला बळ दे !

गणपती बाप्पा, तू केवळ देव नाहीस, तू विचार आहेस, तू प्रेरणा आहेस. आज गोव्यात सत्याची गरज आहे, विवेकाची गरज आहे, आणि एकजुटीची गरज आहे. तू आम्हाला मार्ग दाखव की आम्ही…

ज्यूड कार्व्हालो साहेब काय हे ?

वास्तविक, रोज महामार्गाचे निरीक्षण करून कुठे धोका निर्माण झाला आहे, हे ताबडतोब सुधारण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांची आहे. परंतु जेव्हा कंत्राटदारांकडून हप्ते गोळा करण्याचे काम अधिकाऱ्यांकडे दिले जाते, तेव्हा ते आपले…

म्हजें घर : वास्तव की भास?

मुख्यमंत्र्यांचे भावनिक आवाहन अनेकांच्या हृदयाला स्पर्श करणारे आहे, हे जितके खरे, तितकेच ही योजना प्रत्यक्षात वास्तव ठरणार की भास ठरणार, हे येणारा काळच ठरवेल. राज्य विधानसभेतील ४० पैकी ३३ आमदारांचा…

गोव्याचा टॅक्सीकार जगलाच पाहीजे

धोरणात स्थानिकांचा आवाज, अनुभव आणि गरज यांना केंद्रस्थानी ठेवले गेले, तरच गोव्याचा पर्यटन व्यवसाय खऱ्या अर्थाने समृद्ध होईल. गत पावसाळी अधिवेशनात टॅक्सीच्या विषयावरून सर्वपक्षीय आणि स्थानिक टॅक्सी व्यवसायिकांना विश्वासात घेऊन…

सावंत पर्वाचा उदय !

” पर्रीकर पर्वाचा अस्त” हा शब्द अनेक पर्रीकर समर्थकांना खटकणारा आहे. मात्र, सध्याच्या भाजपमधील घडामोडी पाहता, हे पर्व संपल्याचीच चिन्हे दिसत आहेत, असा सवाल उपस्थित होतो. आजच्या मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यावर…

धिरयोंना चाप बसणार?

राज्य सरकारने जारी केलेली ही अधिसूचना जनावरांवरील प्रेमापोटी नसून, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सरकारला ही कृती करणे भाग पडले आहे. राज्यातील सर्व बैल आणि रेड्यांच्या मालकांनी आपल्या जनावरांना मायक्रोचिप्स बसवण्याचे…