विरोधकांनी फासले सरकारला काळे !
कोट्यवधींच्या हरित कर वसूलीत अपयशी ठरल्याचा ठपका पणजी,दि.७(प्रतिनिधी) राज्यात भाजप सरकारच्या कार्यकाळात २०१३ साली कार्यन्वीत केलेल्या हरित कर वसूलीत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. हा सुमारे ८ हजार कोटींचा घोटाळा…
सुवर्णकाळाचा विनाशकाळ नको
खरे तर गोव्याला पुढील २५ वर्षांच्या सुरक्षेची आणि पुढील पिढीच्या हमीची शाश्वती त्यांच्या सरकारी निर्णय आणि धोरणांनी देणे गरजेचे होते. परंतु त्यांची वाटचाल ही पूर्णपणे चुकीच्या दिशेने सुरू आहे. सरकार…
विद्यारण्यस्वामींचा तर्क!
विद्यारण्य स्वामी हे विजयनगरच्या साम्राज्याचे मंत्री आणि नंतर शृंगेरी पिठाचे प्रमुख. सहाशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या या आचार्यांनी अद्वैत वेदांताच्या प्रचारासाठी अनेक ग्रंथ लिहिले. त्यापैकी पंचदशी हा त्यांचा गाजलेला ग्रंथ. पण…
विरोधकांनी फडकवले निषेधाचे निशाण
अल्प अधिवेशनाच्या निर्णयाचा निषेध पणजी, दि.६ (प्रतिनिधी) राज्यासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न उभे आहेत. या प्रश्नांवर सविस्तर आणि सखोल चर्चा करण्यासाठी दीर्घकालीन अधिवेशनाची गरज आहे. सरकार आपली कातडी आणि अपयश लपविण्यासाठी…
अजब तुझे सरकार…!
सरकार कायदा, नियमांना कायमच फाटा देऊन वागायला लागले तर त्यातून जनतेचा आक्रोश तर होणारच परंतु राज्याच्या स्वास्थ्यासाठीही ही गोष्ट उचित नाही. सरकारने बेकायदा वागावे आणि सर्वसामान्य जनतेने प्रत्येकवेळी न्यायालयाचे दरवाजे…
खाजगी वनक्षेत्राची माहिती लपवली
उत्तर गोवा उपवनसरंक्षक अडचणीत पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) बार्देश तालुक्यातील साल्वादोर-दी-मुंद पंचायत क्षेत्रातील सर्वे क्रमांक १५५/५ या जमिनीच्या रूपांतरासाठी ना हरकत दाखला देताना ही जागा खाजगी वनक्षेत्रात येत असताना ती…
पोलिसांना कोण आवरणार ?
या कर्जांच्या परतफेडीसाठी पगाराऐवजी चिरीमिरीतून येणाऱ्या पैशांचा धरलेला हिशेब यासाठीच ही सगळी हेराफेरी सुरू असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. राज्याचे पोलिस खाते दिवसेंदिवस बदनाम होत चालले आहे. राज्याची कायदा…















