कुठे आहे काँग्रेस?
सतत तीन वेळा सत्तेवर राहिलेल्या भाजपला लोक कंटाळल्याने आपल्याकडेच सत्ता येईल, अशा भ्रमात विरोधक आहेत. त्यामुळे विरोधी मतविभाजन होऊन त्याचा लाभ भाजपला होणार, हे तर स्पष्टच आहे. विधानसभेच्या निवडणुकीला अद्याप…
सत्यमेव जयते ! १५ वर्षानंतर मिळाला न्याय
पीडित ४ कनिष्ठ अधिकारी उमेदवारांना मिळाली नियुक्ती गांवकारी,दि.९(प्रतिनिधी) गोवा लोकसेवा आयोगाने २०१२ मध्ये कनिष्ठ श्रेणी अधिकारीपदांसाठी निवडलेल्या ११ उमेदवारांच्या यादीची शिफारस तत्कालीन भाजप सरकारने फेटाळली होती. या अन्यायविरोधात गेली १५…
आता कायदे गुंडाळाच…
विधानसभेत चर्चेची जबाबदारी टाळून मंत्रिमंडळ अधिकारांचा वापर करून आपल्या मनमानी कारभाराला वाट मोकळी करून देण्याचा प्रकार लोकशाहीसाठी धोकादायक आहे, हे विसरून चालणार नाही. विधानसभेत कायदे तयार करण्यासाठी आणि कायद्यात आवश्यक…
सरकारला जेव्हा जाग येते…
भाजपमध्ये जाऊन अगदी मंदिर धुण्यापासून ते कपाळावर टिळा लावण्यापर्यंतची कृती ही त्यासाठीचाच अट्टाहास आहे, हे न समजणारे राजकीय मूर्खच म्हणावे लागतील. राज्याचे एकूण चित्र पाहता, राजकारण सोडले तर जनतेच्या अन्य…
‘जाग्गो’ निवाड्याचे काय करता सांगा?
कंत्राटी कामगारांबाबत मनोज परब यांचा सरकारला सवाल गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी) विविध सरकारी खात्यात किंवा महामंडळांत पाच वर्षांपेक्षा अधिक काळ कंत्राटी सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेचा अधिकार प्राप्त होत असल्याचा…
बेकायदा रेतीच्या हप्त्यांना कोण चटावले ?
पोलिस, महसूल, खाण अधिकाऱ्यांची टोळी कार्यरत गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी) रेती आणि चिरे हे बांधकामासाठीचे महत्त्वाचे घटक आहेत. एवढे करूनही राज्यात रेती उत्खननावर बंदी आहे आणि चिरे उत्खननासाठी आवश्यक परवाने…
विरोधक हो जागे व्हा ?
राजकारणात चमत्कार अभावानेच घडतो पण म्हणून विरोधक आयच्या बिळावर नागोबा बनण्याची स्वप्ने पाहत असतील तर सत्ता अजूनही त्यांना दूरच असेल हे सांगण्यासाठी कुणा भविष्यकाराची गरज नाही. राज्य विधानसभेच्या निवडणूकीला अद्याप…
















