शाब्बास ! प्रेमेंद्र शेट
अबकारीतूनच राज्याचा कारभार चालतो. हे पाहता दारूमुळे दगावणाऱ्या लोकांना भविष्यात हुतात्मे ठरविण्याची वेळ राज्यावर येणार नाही ना, असा दुर्दैवी विचार करावा लागत आहे. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांचे अभिनंदन. राज्यात…
अस्मिता की अस्तित्व?
ही भूमी त्यांचीही आहे आणि तिच्या रक्षणाची जबाबदारी त्यांचीही आहे, ही जाणीव त्यांच्या मनांत रूजविली गेली तरच ते गोवा सांभाळण्याच्या चळवळीत सहभागी होतील. भारत देशात आत्तापर्यंतचा पहिला मान्यताप्राप्त जनमत कौल…
विधानसभेचे पावित्र्य जपा!
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे देखील काही करू शकणार नाहीत. कारण ते सत्तेत आणि या पदावर असताना या मंत्र्यांचा दबाव कायम त्यांच्यावर राहावा, या हेतूनेच श्रेष्ठींनी ही व्यक्ती त्यांच्या मागे…
युनिटी मॉलचा अट्टाहास का ?
सरकारने चिंबलकरांना अधिक वेठीस न धरता हा अट्टाहास सोडावा आणि या दोन्ही प्रकल्पांसाठी पर्यायी जागा शोधून या विषयाला पूर्णविराम द्यावा, एवढेच सांगावेसे वाटते. सांताक्रुझ मतदारसंघातील चिंबल गावातील आदिवासी समाज नियोजित…
“वंदे मातरम्”; राजकारण नको!
लोकसभेत या विषयावर सुमारे १० तास चर्चा झाली. त्याच विषयावर राज्य विधानसभेत इतर ज्वलंत प्रश्न बाजूला सारून चर्चा घडवून आणण्यात राष्ट्रप्रेमापेक्षा राजकारणच अधिक दिसते. ‘वंदे मातरम्’ हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे एक…
सावध व्हा युवकांनो!
समाजच गुलामी आणि अंधभक्तीने ग्रासलेला असेल तर उर्जावान, नवनवोन्मेषी, कौशल्यवान तरुण तयार होईलच कसा ? जगातील सर्वांत तरुण देश म्हणून भारताची ओळख आहे. ही गोष्ट अभिमानास्पद आहेच, परंतु त्याचबरोबर तितकीच…
विरोधक ”अवतार” घेणार?
आता पुढील निवडणुकीस केवळ एक वर्षांचा कार्यकाळ राहिल्याने त्यांना आपल्या मूळ विरोधकांच्या भूमिकेत परतणे भाग आहे; अन्यथा त्यांच्या या कार्यकाळाचा अवतार संपुष्टात येईल, हे त्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. गोवा…
जेनिटोचे श्री बोडगेश्वर दर्शन
देवस्थान समितीने त्याच्या दहशतीला घाबरून हे स्वागत केले की त्याच्या तथाकथित पराक्रमी कारनाम्यांचा आदर म्हणून हा मान दिला, याबाबत संभ्रम आहे. कुख्यात गुंड आणि सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर प्रकरणातील मुख्य…
जेव्हा आरोलकर, खंवटे खरे बोलतात…
भाजपच्या प्रतिमेवर परिणाम करणारे स्पष्टीकरण देताना राणे यांनी विचार करायला हवा होता किंवा आरोलकर यांनी प्रथम संबंधित खाते कशा पद्धतीने खेळी खेळत आहे, याची माहिती मिळवायला हवी होती. गोव्यातील राजकीय…
टीसीपीची साडेसाती !
मुख्यमंत्री म्हणतात की “लोकांना हवे तेच सरकार करणार”. परंतु वास्तवात लोकांना नको तेच सरकार करू लागले आहे. “आता पुरे झाले, आणखी सहन करणे शक्य नाही” असा नारा देत मंगळवारी पणजीत…
















