मतदार आणि लोकशाही
जोपर्यंत जनता आपल्या लोकप्रतिनिधींना काय योग्य आणि काय अयोग्य याची जाणीव करून देत नाही, तोपर्यंत ते केवळ स्वतःच्या सोयीसाठीच विचार करत राहतील. भारतीय लोकशाही टिकून राहायची असेल तर तिचा प्रमुख…
पैसे घेऊन “म्हाजें घर” योजनेला आव्हान !
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विरोधकांवर निशाणा गांवकारी, दि. २२ (प्रतिनिधी) म्हाजें घर योजनेमुळे अनेकांच्या पोटात दुखू लागले आहे. काही व्यक्तींच्या पाठिंब्याने पैसे घेऊन न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्यात आल्या…
विवेकवाद्यांची ताकद
अंधार दूर करण्यासाठी विवेकवाद्यांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. कारण लोकशाही टिकवण्यासाठी प्रश्न विचारणारे, सत्य मांडणारे आणि समाजाला जागवणारे लोकच खरे रक्षक ठरतात. भारताचे संविधान हे जगातील सर्वांत श्रेष्ठ…
म्हाजें घर; आमदारांच्या सहीची सक्ती
अर्जदारांवर आमदारांच्या पायऱ्या झिजवण्याची वेळ गांवकारी, दि. २१ (प्रतिनिधी) राज्य सरकारने तयार केलेल्या म्हाजें घर योजनेचा निवडणुकांत लाभ करून घेण्याचा सरकारचा इरादा आता स्पष्ट झाला आहे. आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या…
हरमल भूरूपांतरावरून स्थानिक आक्रमक
त्वरीत रद्द न केल्यास चिपको आंदोलन गांवकारी, दि. २० (प्रतिनिधी) पेडणे तालुक्यातील भटवाडी-हरमल येथे परप्रांतीयांनी विकत घेतलेल्या सुमारे ३ लाख ५ हजार चौ. मीटर जमिनीच्या भूरूपांतरावरून स्थानिक लोक आक्रमक झाले…
उलगुलान; काळाची गरज !
बिरसा मुंडा यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन गोव्यातील लोकांनी जमिनीच्या रक्षणासाठी आवाज उठवणे ही काळाची खरी गरज आहे. हल्लीच १५ नोव्हेंबर रोजी आदिवासी समाजाचे प्रेरणास्त्रोत बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात…
कुठे आहेत मंत्री?
सरकारी प्रशासन आणि शासनाचे केंद्रबिंदू असलेले मंत्रालय आणि सचिवालय निस्तेज झाल्यामुळे गोमंतभूमीचे तेजही फिके पडू लागले आहे, असे वाटल्यावाचून राहत नाही. राज्याची कायदा-सुव्यवस्था ढासळत चालली आहे. रस्ते अपघातांचे प्रमाण प्रचंड…
















