रोहीतचा बंगला बने न्यारा !
शत्रूला पराभूत करता येत नसेल, तर त्याला मित्र बनवा, ही रणनीती भाजपच्या राजकीय यशाचे गमक ठरली आहे. त्यामुळे कुणाला काहीही वाटले तरी त्याचा फरक भाजपला पडत नाही. ताळगावातील सर्वे क्रमांक…
२ बडतर्फ, २ निलंबित, १ एफआयआर
सत्तरीतील राणे कुटुंबीयांत खळबळ गांवकारी, दि. २२ (प्रतिनिधी) आरोग्य, नगर विकास, नगर नियोजन आणि वनखाते सांभाळणारे वाळपईचे आमदार विश्वजीत राणे यांनी त्यांच्याच अखत्यारित खात्यांमध्ये कठोर शिस्तबदधता आणण्यास सुरूवात केली आहे.…
आभासी जगातील नेते आणि संस्था
सध्या हा देश धार्मिक नसल्यामुळे कोणाचे काय अडते आहे, हे सामान्य जनतेला समजावून सांगण्याची गरज संघटनांना का वाटत नाही? राजकारण्यांच्या कार्यपद्धतीचे एक सुंदर विश्लेषण वाचल्याचे आठवते. प्रश्न अथवा समस्या निर्माण…
राज्याला अवकाळीचा जबर तडाखा
हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी गांवकारी, दि.२१ (प्रतिनिधी) मान्सूनच्या आगमनाला पंधरवडा बाकी असतानाच, मंगळवारपासून संपूर्ण गोव्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. राज्य आपत्ती व्यवस्थापन मंडळाची बैठक पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आलेल्या…
विरोधक जागे होणार काय ?
सत्तेच्या राजकारणात विरोधी पक्षांनी जर सक्रिय आणि परिणामकारक भूमिका घेतली नाही, तर केवळ डावपेचांच्या माध्यमातून सत्ता मिळवण्याच्या रणनीतीवर भर देणे जनतेच्या हिताचे असेल काय, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. आगामी विधानसभा…















