कोडारवासीयांनी मोपाचा धडा घ्यावा

बहुतेक सर्वच राजकीय नेत्यांच्या नजरा या पडिक जमिनींवर खिळलेल्या आहेत. आतापर्यंत सरकारने ज्या प्रकल्पांसाठी जमिनी संपादित केल्या, त्या प्रकल्पांचा गोव्याला झालेल्या फायद्याचा लेखाजोखा सरकारने जनतेसमोर ठेवावा, असेही यावेळी सांगावेसे वाटते.…

पात्रांव ! आता थट्टा पुरे करा ?

“चाय पिया, सामोसा खाया” इथपर्यंत ठीक आहे, परंतु जनतेच्या जिव्हाळ्याच्या आणि जगण्याशी संबंधित विषयांचीही जेव्हा फजिती होते, तेव्हा कुणाचेही मस्तक दणाणणे स्वाभाविक आहे. वाढत्या वयोमानानुसार वृद्धत्वाकडे वळणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचा आदर…

रामाचा जबाब निर्णायक ?

जेनिटो जरी या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार असला, तरी रामाचा काटा काढण्यासाठी फाईल दिलेला मास्टरमाईंड जोपर्यंत उजेडात येत नाही, तोपर्यंत या प्रकरणाला पूर्णत्व प्राप्त होणार नाही. सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर याच्यावर…

भाजपसाठी सावधतेचे संकेत !

संयम आणि सहनशीलता हे त्यांचे प्रमुख गुण आहेत. हे गुण त्यांनी कधीच ढासळू दिले नाहीत आणि त्यामुळेच ते दीर्घकाळ पदावर टिकू शकले. ही शिकवण भाजपच्या नव्या पिढीने घेणे आवश्यक आहे.…

जेनिटोचा आश्रयदाता कोण ?

जेनिटो आणि सरकारमधील एका राजकीय नेत्याचे संबंध सर्वश्रुत आहेत. भाजपने यापूर्वी हे उघड केले असून, त्यामुळे या संबंधांचे रामा काणकोणकर हल्ला प्रकरणाशी काही संबंध आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला…

तपासाची दिशाभूल करू नका !

या घटनेनंतर अनेकांनी रवी नाईक यांनी त्यांच्या कार्यकाळात गुंडांचा कर्दनकाळ बनवून त्यांचा बंदोबस्त लावलेली आठवण काढली. हीच खरी राजकीय नेत्याच्या कार्याची पोचपावती म्हणावी लागेल. सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर प्रकरणी सर्वच…

मुख्य सूत्रधारांना हुडकून काढाच…

रामा काणकोणकर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना पकडून मूळ सूत्रधाराच्या मुसक्या आवळण्यात पोलिस यशस्वी ठरले, तर जनतेच्या मनातील पोलिसांची प्रतिमा नक्कीच सुधारेल. सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे पडसाद संपूर्ण…

“म्हजें घर” : सीएम, एजींची किमया

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि अ‍ॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवण्याचा आत्मविश्वास जनतेला दिला आहे. हे यशस्वी झाले, तर सामान्य जनतेसाठी ते “स्वामी” ठरतील, हे…

‘दशावतार’ मनपरिवर्तन घडवणार ?

किमान हा चित्रपट पाहिल्यानंतर तरी मुख्यमंत्री आणि भाजप नेतृत्वाची संवेदनशीलता जागृत होईल आणि सरकारच्या धोरणांतून पर्यावरणाची होणारी हानी व सामाजिक असंतोष कमी होईल, अशी अपेक्षा आहे. विकास आणि पर्यावरण संतुलन…

दामूबाब, आता तुम्ही बोला !

मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बहुजन समाजाचे असल्याने “भटा-बामणांचा पक्ष” ही ओळख काही प्रमाणात पुसून टाकण्यात पक्षाच्या धुरीणांना यश मिळाले आहे. गेले एक तप सत्तेवर असलेला भाजप आपले सत्त्व गमावून बसला आहे,…