अतिक्रमणे हटविणे केवळ अशक्य!

अ‍ॅड. देविदास पांगम यांचे स्पष्टीकरण गांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून बेकायदा बांधकामे पाडण्यासंबंधी आदेश दिले आहेत, हे खरे; परंतु त्याची प्रत्यक्षात कार्यवाही करणे केवळ अशक्य आहे,…

ओला इलेक्ट्रिक स्कूटरचा हजारोंना शॉक

विक्रीनंतरची सेवा कोलमडली, वेर्ण्यात वाहनांचा खच गांवकारी, दि.१६ (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणस्नेही वाहन खरेदीचे आवाहन केल्यानंतर हजारो लोकांनी ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली. मात्र, केवळ दोन ते तीन…

जनहिताचे वावडे कुणाला?

जनहित याचिकांकडे नकारात्मक नजरेने पाहून त्या या ना त्या कारणाने फेटाळण्याचे प्रकार आपल्या भवितव्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे न्यायव्यवस्थेने याकडे संवेदनशीलतेने आणि गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आपल्या भारताच्या लोकशाहीचा एक…

बहुजनांचे ‘पात्रांव’ रवी नाईक यांचे निधन

तीन दिवसांचा दुखवटा; सार्वजनिक सुट्टी जाहीर गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) राज्याचे कृषीमंत्री, माजी मुख्यमंत्री, माजी खासदार आणि बहुजन समाजाचे लोकप्रिय नेते रवी नाईक यांचे मंगळवारी रात्री ११.३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र…

बहुजनांचा “नायक” हरपला!

आज रवी नाईक नाहीत, पण त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा जिवंत आहे. बहुजन समाजाने त्यांच्या एकजुटीच्या संदेशाला अनुसरून पुढे जाणे, हेच त्यांच्या स्मृतीला खरी आदरांजली ठरेल. गोव्यात “पात्रांव” ही उपाधी…

खरेच आम्ही ”शिकोन ब्रृत” ?

साक्षरतेत शंभर टक्के उच्चांक गाठलेल्या गोव्यात हे प्रकार पाहिल्यानंतर “शिकोन ब्रृत” ही कोकणी म्हण खरी ठरते आहे, याचे दुःख वाटते. सासष्टी तालुक्यातील गिरदोळी, आंबावली आणि चांदोर पंचायतीत एकाच कंत्राटदाराकडून जीआयए…

माझे घर; कार्लूस फॅरेराही भारावले !

नास्नोळ्यातील कार्यक्रमात सरकारचा जयजयकार गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी):राज्य सरकारने अनधिकृत व बेकायदा घरे नियमित करण्यासाठी तयार केलेल्या माझे घर योजनेच्या अर्ज वितरणास प्रारंभ झाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी…