शाब्बास, गोवा पोलिस!

पैशांसाठी गोंयकार खरोखरच इतका लाचार बनू लागला, तर मग गोंयकारांनी आपल्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करणे हा देखील मूर्खपणाच ठरेल. राज्याच्या पोलिस खात्याची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. गोवा हे आंतरराष्ट्रीय…

गोव्याला संविधानिक कवच हवे

गोव्यात मुक्तीपूर्व काही वर्षे किंवा मुक्तीनंतर स्थलांतरित होऊन गोंयकार बनलेल्यांना याचे गांभीर्य कळणार नाही; परंतु पूर्वापार इथे वास्तव करणारा मुळ गोंयकार आज आपली जमीन, संसाधने आणि अस्मिता हरवत चालला आहे.…

गोव्याला दिल्लीस्वारीचा धोका?

तिमोजी आणि म्हाळू पै वेर्णेकरांप्रमाणे दिल्लीकरांना गोव्यावर स्वारी करण्याची मोकळीक आपलेच राज्यकर्ते देतील, असे झाले तर काय? प्रारंभी काळात गोमंतभूमीवर अनेक राजवटी आल्या. मात्र सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल ४५१ वर्षे…

निर्लज्यतेची परीसीमा

आता हे सगळे प्रकार पाहिल्यानंतर निर्लज्यतेची परीसीमाच या खात्यांनी गाठली आहे असे म्हटले, तर कुणाला राग येण्याची गरजच काय? खरोखरच हा मथळा या अग्रलेखासाठी वापरताना दोन-तीन वेळा विचार केला. कठोर…

मतदार आणि लोकशाही

जोपर्यंत जनता आपल्या लोकप्रतिनिधींना काय योग्य आणि काय अयोग्य याची जाणीव करून देत नाही, तोपर्यंत ते केवळ स्वतःच्या सोयीसाठीच विचार करत राहतील. भारतीय लोकशाही टिकून राहायची असेल तर तिचा प्रमुख…

विवेकवाद्यांची ताकद

अंधार दूर करण्यासाठी विवेकवाद्यांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. कारण लोकशाही टिकवण्यासाठी प्रश्न विचारणारे, सत्य मांडणारे आणि समाजाला जागवणारे लोकच खरे रक्षक ठरतात. भारताचे संविधान हे जगातील सर्वांत श्रेष्ठ…

उलगुलान; काळाची गरज !

बिरसा मुंडा यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन गोव्यातील लोकांनी जमिनीच्या रक्षणासाठी आवाज उठवणे ही काळाची खरी गरज आहे. हल्लीच १५ नोव्हेंबर रोजी आदिवासी समाजाचे प्रेरणास्त्रोत बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात…

कुठे आहेत मंत्री?

सरकारी प्रशासन आणि शासनाचे केंद्रबिंदू असलेले मंत्रालय आणि सचिवालय निस्तेज झाल्यामुळे गोमंतभूमीचे तेजही फिके पडू लागले आहे, असे वाटल्यावाचून राहत नाही. राज्याची कायदा-सुव्यवस्था ढासळत चालली आहे. रस्ते अपघातांचे प्रमाण प्रचंड…

गोव्याची प्रतिमा का खालावते आहे ?

गोव्यातील चित्र हलाखीचे बनले आहे, कुठे नेऊन ठेवला गोवा माझा अशी कळकळ जनता व्यक्त करीत असताना सरकारी यंत्रणा कोणती पावले उचलत आहे, हे एकदा तरी स्पष्ट करा. गोव्याची प्रतिमा जपा,…

श्रद्धेचा बाजार थांबवा

गोवा आपल्या धार्मिकता आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहे; परंतु राजकारण्यांची धार्मिक स्थळांवरील क्रीडा आणि श्रद्धेचा वापर या पवित्रतेला हानिकारक ठरवित आहे. राजकीय स्वार्थामुळे देवतेवरचा विश्वास आणि श्रद्धा कमी होत आहे, व यासाठी सार्वजनिक जागेवर वैयक्तिक स्वार्थाची चिरफाड होत आहे.