निरर्थक वादाचा धुरळा नको !
राजकीय संदर्भ घेऊन एखाद्या वैज्ञानिक संशोधनाचा चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा तो शैक्षणिक प्रक्रियेसाठी घातक ठरू शकतो. जर संशोधनातील निष्कर्ष अचूक नसतील, तर संशोधनाद्वारेच त्याचा प्रतिवाद करणे हे…
महापौरांची जमीन; अरे बाप रे !
ताळगांव शेतजमिनीतील अनधिकृत बांधकाम ? भरारी पथकाने घेतली माघार! गांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी) ताळगांव येथील सर्वे क्रमांक १८६/३ या शेतजमिनीत मातीचा भराव टाकून अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची तक्रार एका स्थानिकाने…
लोबो दांपत्यावर गृहमंत्र्यांची कृपादृष्टी ?
तक्रारदारांची पोलिस महानिरीक्षकांना भेट गांवकारी, दि.१६ (प्रतिनिधी) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बेकायदा बांधकामांबाबत दिलेल्या निवाड्याची पूर्तता केली जात असल्याचे सांगत, हणजूण येथे रस्त्यालगतच्या अतिक्रमणांची बेकायदा हटवणी करण्यात आली. या…
रोज मरे त्याला कोण रडे…
आपले शासन आणि समाज दहशतवादी हल्ल्यांबाबत आणि संसर्गजन्य रोगांबाबत लोकांच्या जीवाच्या सुरक्षेसाठी सक्रिय दिसतात. पण रस्ते अपघातांच्या बळींबाबत असंवेदनशील आणि उदासीनतेने वागतात हे उत्सुकतेचे आणि चिंतेचे कारण आहे. जम्मू-काश्मीरमधील पेहलगाम…
म्हादईचा सौदा होऊ देणार नाही
आरजीपीची एनआयओसमोर निदर्शने गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) म्हादई नदीचे अस्तित्व गोव्याच्या अस्तित्वाशी थेट संबंधित आहे. कर्नाटक सरकार या नदीचे पाणी वळविण्याचा प्रयत्न करत असून भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही राष्ट्रीय…
मान्सून आपत्ती व्यवस्थापनाचे काय?
राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत आहे, परंतु त्याचे प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासाठी पूर्ण मे महिना राखून ठेवण्याची गरज आहे. “नेमेची येतो पावसाळा” असे म्हणून आपण पावसाळ्याच्या…
लोबो दांपत्याला ताबडतोब अटक करा !
सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर आणि नारायण नाईक यांची मागणी गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा बांधकामांसंबंधी दिलेल्या निवाड्याची कार्यवाही करण्यासाठी सरकारने खंडपीठाकडून वेळ मागून घेतला असताना, हणजूण येथे…
















