विश्वास ठेवा! आरजीपी हाच पर्याय

आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांचे आवाहन पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) – राज्यातील आरजीपी वगळता अन्य सर्वच पक्षांचे सत्ताधारी भाजपकडे सेंटिंग आहे. विरोधकांच्या आघाडीत सामील होत नाही म्हणून आरजीपीवर भाजपची बी…

नीज गोंयकारांचा कठिणकाळ

इथे खाप्रेश्वर ही लोकदेवता इथल्या नीज गोंयकारांचे प्रतिनिधीत्व करते आणि त्यामुळे त्याची विटंबना आणि त्याचा अपमान हा इथल्या नीज गोंयकारांचा अपमान ठरतो. मुंबईत मराठी माणूस जसा हरवला आहे, तसाच आता…

कॉम्रेड ख्रिस्तोफरांचे कदंब कर्मचाऱ्यांसाठी उपोषणास्त्र

सरकारच्या असंवेदनशीलतेचा करणार निषेध पणजी, दि.१० (प्रतिनिधी) राज्यातील श्रमकरी वर्ग रोजच्या जगण्यासाठी प्रचंड धडपड करत असताना, सरकार मात्र वेगवेगळे कार्यक्रम आणि इव्हेंटवर कोट्यवधी रुपयांची उधळण करत आहे. कदंब महामंडळाचे चालक…

श्री खाप्रेश्वराला हवी त्याची हक्काची जागा

मुळगांव श्री वेताळाचा कौलप्रसाद; ब्राह्णाचेही तिथे वास्तव पणजी,दि.८(प्रतिनिधी) पर्वरी येथे सरकारने अगदी विटंबना करून तिथून हटविलेल्या श्री खाप्रेश्वराला त्याची हक्काची जागाच हवी असा कौलप्रसाद आज मुळगांवातील श्री वेताळाने दिला आहे.…

महिलांनो, आता तुम्हीच व्हा पुढे…

पुरुषांची मते वेगवेगळ्या बाबतीत विभागली जात असली तरी महिलांची मते एकगठ्ठा प्राप्त करता येतात, हे राजकीय पक्षांनी आपल्या अनुभवातून शिकले आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांत प्रथम माझ्या समस्त गोमंतकीय…

मुख्यमंत्री कुणाला भितात?

हा सगळा प्रकार पाहता, भ्रष्टाचार हा आता प्रशासन आणि सरकारचा एक अविभाज्य भाग बनला आहे आणि जनतेनेही तो आता स्वीकारलेला आहे. यापुढे भ्रष्टाचार हा विषय राजकारणातून हद्दपारच झाल्याचे हे संकेत…