महिलांनो, आता तुम्हीच व्हा पुढे…
पुरुषांची मते वेगवेगळ्या बाबतीत विभागली जात असली तरी महिलांची मते एकगठ्ठा प्राप्त करता येतात, हे राजकीय पक्षांनी आपल्या अनुभवातून शिकले आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांत प्रथम माझ्या समस्त गोमंतकीय…
मुख्यमंत्री कुणाला भितात?
हा सगळा प्रकार पाहता, भ्रष्टाचार हा आता प्रशासन आणि सरकारचा एक अविभाज्य भाग बनला आहे आणि जनतेनेही तो आता स्वीकारलेला आहे. यापुढे भ्रष्टाचार हा विषय राजकारणातून हद्दपारच झाल्याचे हे संकेत…
श्री खाप्रेश्वर विटंबना प्रकरणी पोलिस तक्रार
सा.बां. मंत्री, कंत्राटदार, उपअधिक्षक, कार्यकारी अभियंता रडारवर पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) कुठलेही अनधिकृत धार्मिक बांधकाम हटविताना मार्गदर्शक तत्वांचे पालन होणे गरजेचे आहे आणि त्यासाठीच्या स्पष्ट सूचना सर्वोच्च न्यायालयाने घालून दिल्या…
या आरोपांची चौकशी हवीच
सत्तेच्या जोरावर मनमर्जीपणा करूनच आपला दबदबा निर्माण करून घेऊन विरोधकांना नगण्य ठरविण्याची ही वृत्ती सरकारच्या विश्वासाहर्तेला बाधक ठरेल हे लक्षात घेतले तर बरे होईल. सरकारातील काही मंत्र्यांच्या व्यवहारांवरून यापूर्वीही अनेक…
मडकईकरांचा आरोप; राज्यपाल, दक्षता खात्याकडे तक्रारी
सरकारातील मंत्र्यांमध्ये नाराजी, नाव जाहीर करण्याचे आव्हान पणजी,दि.६(प्रतिनिधी) माजीमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी सरकारातील एका मंत्र्याला १५ ते २० लाख रूपये लाच दिल्याचा आरोप केल्यानंतर आज या आरोपांच्या चौकशीच्या मागणीने जोर…
वेडा वाकुडा गाईन…!
प्रत्येकाची श्रद्धा त्याच्या स्वभावाप्रमाणे असते. शास्त्र माहीत नसले म्हणून काही बिघडत नाही. तुमचा भाव काय आहे तो महत्त्वाचा. आम्हाला शाळेत असताना आठवी ते दहावी या इयत्तांत संस्कृत भाषा घेण्याची मुभा…

‘५०० मीटर ड्रग फ्री झोन’ म्हणजे रावणराज्य कारभाराचे प्रतिबिंब : प्रभव नायक
BJP Legal Cell Welcomes Goa’s Proposed Anti-Conversion Bill
Congress Questions 500-Metre Drug-Free Zones, Calls for Drug-Free Goa
500-Metre Drug-Free Zone Around All Schools in Goa
Amit Patkar Demands Better Pay, Job Security for Pre-Primary Teachers; Announces Teachers’ Town Hall
Goa Needs Law Against Its Conversion Into a ‘Sin Destination’: Prabhav Naik
Goa College of Agriculture Students Get Practical Exposure to Agri-Industry
चीनचे विनाशकारी ‘वॉटर बॉम्ब’!
27/08/2026 e-paper
नियमांची सुरुवात सरकारपासूनच व्हावी!


































































































