नोकरशाही हो, गोवा सांभाळा !
ही शेवटची चोरी सरकार मान्य करेल, पुढे कुणी चोरी करणार नाही” असे म्हणत चोरांना माफी देणे कितपत योग्य आहे? लोकशाहीचे तीन स्तंभ असतात. विधीमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका. विधीमंडळाची निवड…
बंद करा पेडणेकरांची थट्टा !
केवळ कोट्यवधींची कंत्राटे देऊन त्यातून कमिशन खाण्यासाठीच ही कामे केली जातात काय, की खरोखरच जनतेला त्याचा काहीतरी उपयोग होईल, यासाठी हे प्रकल्प उभारले जातात, असा सवाल यानिमित्ताने विचारावा लागतो. पेडणे…
कुठे चाललाय गोवा माझा?
आपल्या इच्छेप्रमाणे राज्याची दिशा ठरवून आपल्याला फरफटत नेत आहे आणि आम्ही जनता असहाय्यपणे फरफटत जात आहोत, हे कुणीतरी थांबवण्याची गरज आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कामाचा आवाका पाहिला तर…
गोंयकारपणाचा विजय असो!
डाक विभागाकडून प्रारंभ झालेल्या या निर्णयाचा विस्तार आता इतर केंद्र सरकार आणि निम्नसरकारी खात्यांनीही लागू करून गोंयकारपणाचा झेंडा दिमाखात फडकवण्याची संधी प्राप्त झाली आहे. गोव्यातील डाक विभागाच्या कार्यालयांत आता कोकणी…
न्याय मंदिरात असहिष्णुतेची छाया?
देशातील सर्वसामान्य नागरिकांनी हेच धोरण स्वीकारले, तर देशाची काय अवस्था होईल, याचा साधा विचारही करता येणार नाही. भारताच्या सर्वोच्च न्यायालयात ६ ऑक्टोबर २०२५ रोजी घडलेली घटना. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या…
केजरीवाल बरोबर की चूक?
काँग्रेस आणि ‘आप’ने तातडीने स्वतःत बदल घडवून आणून आपली प्रामाणिकता सिद्ध करावी, अन्यथा ते जनतेला वेठीस धरत आहेत, हेच अधोरेखित होईल. देशात एकीकडे भाजपविरोधात सर्वच विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असल्याची…
मास्टरमाईंडचा फुगा फुटला ?
रामाच्या जबानीतून मास्टरमाईंडचा हा फुगा फुटला आहे असेच भासवले जात आहे. आता हा विषय कशा तऱ्हेने पुढे जाणार. मास्टरमाईंडचे कुतूहल जर संपले, तर मग रामाला पाठींबा देणारी गर्दी टीकून राहील.…
तरीही आम्ही गप्पच राहणार ?
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्तीचा अधिकार दिला आहे. सरकारच्या धोरणांवर टीका करणे, पर्यावरणीय धोके अधोरेखित करणे आणि लोकहितासाठी आवाज उठवणे ही कोणत्याही नागरिकाची जबाबदारी असते. आपल्याला सगळ्यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपट…
मतपेढीचे राजकारण परवडेल का?
सरकारने मंजूर केलेले कायदे प्रत्यक्षात स्थानिकांना कितपत उपयोगी आहेत, याबाबत नोकरवर्ग साशंक आहे. परंतु परप्रांतीयांना मात्र या कायद्यांचा पुरेपूर उपयोग होणार , हे निश्चित आहे. त्यामुळे हे मतपेढीचे राजकारण गोव्याला…
नोकर भरतीवरून सरकारातच गोंधळ
मुख्यमंत्र्यांनी आयोगामार्फत होणाऱ्या पारदर्शक भरतीबाबत सर्वप्रथम आपल्या मंत्रिमंडळ सदस्यांचा विश्वास संपादन करावा, तरच जनतेचा विश्वास मिळवणे सोपे होईल. अलिकडेच डिचोली तालुक्यात सरकारतर्फे एक नोकर भरती मेळावा आयोजित करण्यात आला होता.…
















