गिरीराजचे आव्हान स्वीकारणार ?
गिरीराज वेर्णेकर यांना शब्दांनी नव्हे तर कृतीने उत्तर द्यावे लागेल. सामाजिक कार्यकर्त्यांनी हातात घेतलेल्या विषयांना जर न्याय मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले तर टीकाकारांना आपोआप उत्तर मिळेल. गिरीराज पै वेर्णेकर…
बंद दाराआड काय घडले?
भाजप श्रेष्ठींनी या दिल्लीतील बंद दाराआड बैठकीची माहिती जनतेला देणे गरजेचे आहे. ही माहिती जनतेपासून लपवून ठेवली तर त्याचा अनर्थ होऊन असत्य गोष्टींचा प्रसार होण्याची अधिक शक्यता आहे.मुख्यमंत्री डॉ. प्रमोद…
विश्वजीतांकडून भाजप हायजॅक
सरकार आणि पक्षाला असहाय्य बनवून आपले वर्चस्व प्रस्थापीत केलेल्या विश्वजीत राणे यांनी भाजपला हायजॅक केले आहे, असे म्हणणे अतिशोयुक्ती ठरणार काय ? पार्टी विथ डिफरन्स अशी शेखी मिरवणारा भाजप पक्ष…
आंतोन, जीत काय करणार ?
जीत आरोलकर आणि आंतोन वाझ यांनी आपल्या भूमीकेवर फेरविचार करावा अन्यथा जनतेसोबत राहुनही जनता त्यांच्यासोबत पुढील निवडणूकीत असणारच याची हमी देता येणार नाही. मुरगांव तालुक्यातील सांकवाळचे भूतानी प्रकरण असो किंवा…
केस्तांव दी कोफुसांव
पक्षात काहीही झाले तरी सत्तेला कुणीही स्पर्श करू शकणार नाही,असा समज केंद्रीय नेतृत्वाचा असेल तर तो फोल ठरण्यास अजिबात वेळ लागणार नाही हे त्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. राज्य विधानसभेतल्या…
कला मंदिर पूर्ववत व्हावे
कला अकादमीच्या बाबतीत हाच इगो आड आला आणि त्यातून या वास्तूची आणि वास्तूशी संबंधीत भावनांची प्रचंड हेळसांड झाली. कला अकादमीचा विषय हा गेल्या तीन वर्षांहून अधिक काळापासून प्रलंबित आहे. सुमारे…
कचरा; राजकारणाचा आणि रस्त्यावरचा
राजकीय कचरा साफ किंवा त्याच्यावर प्रक्रिया करून राजकारणात बेस्ट आउट ऑफ वेस्ट धोरण राबवले गेल्यास राज्यावर उपकार होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत संकल्पनेच्या निमित्ताने का होईना पण कचरा…
तानावडे खरे बोलले पण…
तानावडे यांनी खरे म्हणजे विश्वजीत राणे यांना कारापूर- सर्वण येथील जमीन विकण्याची वेळ का आली, याचे उत्तर त्यांच्याकडून घेतले असते तर बरे झाले असते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार सदानंद…
मुख्यमंत्री साहेब रागाऊ नका
जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही आणि जनता दूरावणार नाही याची काळजी घेणे हेच खऱ्या लोकनेत्याचे लक्षण आहे. भूतानीच्या विषयावरून टीकेचे लक्ष्य बनल्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बरेच नाराज बनले आहेत.…
अरे हे चाललेय काय?
हा सगळा हास्य दरबार पाहील्यानंतर कुणाही विवेकी माणसाला संताप येणारच आणि मग त्यातूनच अरे हे चाललेय काय, असेच विचारावे लागेल. सांकवाळ-सावरफोंड येथील वादग्रस्त भूतानी प्रकल्पाविरोधात स्थानिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारची दाणादाण…
















