चला पेटवू मशाली…
ही जागरूकतेची मशालच आपल्यातील माणूस शिल्लक ठेवणार आहे आणि त्यासाठी सर्वांनी सज्ज होणे हीच काळाची हाक आहे. दिवाळी हा आनंद, उत्साह आणि स्फूर्तीचा सण. सगळी दु:खे, वेदना, आळस झटकून जीवनाकडे…
गुन्हा नोंद, वृक्षतोडीची पाहणी नको !
उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे सुर्लावासीय अचंबित गांवकारी, दि. १८ (प्रतिनिधी) साखळी मतदारसंघातील सुर्ला गावात काही दिवसांपूर्वी झालेल्या वृक्षतोड प्रकरणी संबंधितांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अनुषंगाने ग्रामपंचायतीमार्फत त्या जागेची पाहणी करणे संयुक्तिक…
कार्लूसबाब हे काय केलंत ?
आमदार कार्लूस फेरेरा यांचा भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलेला अपमान अनेकांना रूचलेला नाही. परंतु कार्लूस यांनी स्वतःच हा अपमान ओढवून घेतल्यामुळे त्याचा दोष त्यांनाच जातो, हे दुर्दैवाने खरे आहे. ‘माझे घर’…
अतिक्रमणे हटविणे केवळ अशक्य!
अॅड. देविदास पांगम यांचे स्पष्टीकरण गांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून बेकायदा बांधकामे पाडण्यासंबंधी आदेश दिले आहेत, हे खरे; परंतु त्याची प्रत्यक्षात कार्यवाही करणे केवळ अशक्य आहे,…
ओला इलेक्ट्रिक स्कूटरचा हजारोंना शॉक
विक्रीनंतरची सेवा कोलमडली, वेर्ण्यात वाहनांचा खच गांवकारी, दि.१६ (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणस्नेही वाहन खरेदीचे आवाहन केल्यानंतर हजारो लोकांनी ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली. मात्र, केवळ दोन ते तीन…
जनहिताचे वावडे कुणाला?
जनहित याचिकांकडे नकारात्मक नजरेने पाहून त्या या ना त्या कारणाने फेटाळण्याचे प्रकार आपल्या भवितव्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे न्यायव्यवस्थेने याकडे संवेदनशीलतेने आणि गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आपल्या भारताच्या लोकशाहीचा एक…
बहुजनांचे ‘पात्रांव’ रवी नाईक यांचे निधन
तीन दिवसांचा दुखवटा; सार्वजनिक सुट्टी जाहीर गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) राज्याचे कृषीमंत्री, माजी मुख्यमंत्री, माजी खासदार आणि बहुजन समाजाचे लोकप्रिय नेते रवी नाईक यांचे मंगळवारी रात्री ११.३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र…













