विरोधकांनो, व्हा तयार…

गोव्यात बोकाळलेला भ्रष्टाचार आणि जनतेला गृहीत धरण्याची मानसिकता बदलून लोकांच्या इच्छेनुसार सरकार चालले तरी ते या चळवळीचे यश मानावे लागेल. राज्यात एकीकडे जनउठावाची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर…

द्वेषावर प्रेमाने विजय मिळवूया

पण जेव्हा प्रेम, करूणा, दया आणि एकसंघतेचे महत्त्व लक्षात आले, तेव्हाच माणसाला खऱ्या आयुष्याची ओळख झाली. आपण मात्र पुन्हा एकदा त्याच जंगलराजत्या दिशेने वाटचाल करत नाही ना, याचा विचार प्रत्येकाने…

आमचा पाठींबा आयोगालाच!

लोकसेवा आयोग किंवा कर्मचारी भरती आयोगाकडून निव्वळ पात्रता आणि गुणवत्तेच्या आधारावर नोकरी मिळालेली अनेक उदाहरणे आपल्या अवतीभोवती आहेत. त्यामुळे या स्वायत्त संस्थांवर अविश्वास दाखवण्याची घाई करणे उचित ठरणार नाही. सरकारच्या…

विरोधक बोध घेतील ?

आता निकाल भाजप आघाडीच्या बाजूने लागलाच आहे आणि त्यामुळे जिल्हा पंचायतींना अधिकार देण्याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेला शब्द खरा ठरेल, अशी अपेक्षा ठेवण्यात काहीच गैर नाही. राज्यातील ५०…

हे धाडस करून दाखवाच!

आपल्याला तर हेच करून दाखवायचे आहे. या लोकांना जोपर्यंत आपण शरम वाटायला भाग पाडणार नाही, तोपर्यंत हे लोक आपल्या चुका सुधारणार नाहीत. राज्यातील जिल्हा पंचायतींच्या ५० मतदारसंघांसाठी आज मतदान होणार…

गोवा मुक्तीवेळी पाहिलेली स्वप्ने अपूर्णच

गोवा मुक्त झाला का, की फक्त सत्तेचा मालक बदलला? हा प्रश्न कटू आहे, पण आवश्यक आहे. पोर्तुगीज गेले, पण अनियंत्रित भांडवलशाही आली. विदेशी सत्ता गेली, पण आतील शोषण वाढले. १९…

शिक्षणाच्या आयचा घो…

केंद्र सरकारने फटकारून राज्य सरकारला ही भरती करण्याचे निर्देश दिले असताना, राज्य सरकार मात्र ज्ञानपर्व योजनेच्या नावाखाली या अपयशावर चादर ओढण्याचा खटाटोप करत आहे. राज्यातील जिल्हा पंचायतीच्या ५० मतदारसंघांसाठी फक्त…

पाकिटे पोहोचली…

महिला स्वयंसहाय्य गटांचा वापर करून गर्दी जमवणे, तसेच निवडणूक काळात या गटांमार्फत पैशांची पाकिटे पोहोचवून त्यांची मते विकत घेण्याची एक पद्धत भाजपने बऱ्यापैकी तयार केली आहे. राज्यात पहिल्यांदाच जिल्हा पंचायत…

महामार्गांचा धोका खराच टळेल ?

सर्वोच्च न्यायालयाच्या स्वेच्छा दखलीमुळे आता या प्रश्नावर ठोस उपाययोजना होण्याची अपेक्षा आहे. काही प्रमाणात जरी जीव वाचवण्यात यश आले तरी ती मोठी गोष्ट ठरेल. राजस्थान, तेलंगणा तसेच इतर राज्यांत अलिकडच्या…

नव्या संघटित चळवळीची गरज

लोकशाहीत जनतेचा दबाव हे सर्वात मोठे शस्त्र आहे, पण तो वापरण्याची तयारी समाजात कमी होत चालली आहे. १३ डिसेंबर हा दिवस गोमंतकीयांसाठी दोन कारणांनी महत्त्वाचा आहे. एकीकडे तो गोव्याचे माजी…