हे अरिष्ट वेळीच आवरा
हे चित्र बदलले नाही तर गोव्याचे पर्यटन अनियंत्रित बनेल आणि त्यातून स्थानिकांना मोठा फटका बसेल हे निश्चित. आपल्या गोव्याची पर्यटन स्तरावर प्रतिमाच अशी बनलेली आहे की इथे बिनधास्तपणे जिवाचा गोवा…
गोंयकार “एसआयआर”च्या चक्रव्यूहात
ही सवलत अनेकांच्या आर्थिक उन्नतीचे साधन ठरली, परंतु आता हीच सवलत अनेक गोंयकारांच्या आपल्या भूमीशी असलेली नाळ तुटण्याचे कारण ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. गोव्यातील सध्याच्या ११.८५ लाख मतदारांपैकी ९०…
चला, कामाला लागा!
आपल्या संविधानिक अधिकारांसाठी लढा देण्याकडे कुणाचाच कल दिसत नाही. हे अधिकार मिळवण्यासाठी न्यायालयीन स्तरावर लढा देत जिल्हा पंचायत स्तरावर मोठी चळवळ उभी राहण्याची गरज आहे. राज्यातील जिल्हा पंचायत निवडणूक कार्यक्रम…
मतदारयादीची परीक्षा
मतदान ही केवळ निवडणूक प्रक्रिया नसून लोकशाहीचा मूलाधार आहे. त्यामुळे मतदारयादीतील पारदर्शकता, अचूकता आणि प्रामाणिकता राखण्यासाठी सर्वांनी दक्ष राहणे अत्यावश्यक आहे. देशात सुरू असलेल्या विशेष मतदारयादी पुनर्रचनेच्या दुसऱ्या टप्प्यात गोव्याचा…
शाब्बास, गोवा पोलिस!
पैशांसाठी गोंयकार खरोखरच इतका लाचार बनू लागला, तर मग गोंयकारांनी आपल्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करणे हा देखील मूर्खपणाच ठरेल. राज्याच्या पोलिस खात्याची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. गोवा हे आंतरराष्ट्रीय…
गोव्याला संविधानिक कवच हवे
गोव्यात मुक्तीपूर्व काही वर्षे किंवा मुक्तीनंतर स्थलांतरित होऊन गोंयकार बनलेल्यांना याचे गांभीर्य कळणार नाही; परंतु पूर्वापार इथे वास्तव करणारा मुळ गोंयकार आज आपली जमीन, संसाधने आणि अस्मिता हरवत चालला आहे.…
गोव्याला दिल्लीस्वारीचा धोका?
तिमोजी आणि म्हाळू पै वेर्णेकरांप्रमाणे दिल्लीकरांना गोव्यावर स्वारी करण्याची मोकळीक आपलेच राज्यकर्ते देतील, असे झाले तर काय? प्रारंभी काळात गोमंतभूमीवर अनेक राजवटी आल्या. मात्र सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल ४५१ वर्षे…
निर्लज्यतेची परीसीमा
आता हे सगळे प्रकार पाहिल्यानंतर निर्लज्यतेची परीसीमाच या खात्यांनी गाठली आहे असे म्हटले, तर कुणाला राग येण्याची गरजच काय? खरोखरच हा मथळा या अग्रलेखासाठी वापरताना दोन-तीन वेळा विचार केला. कठोर…
मतदार आणि लोकशाही
जोपर्यंत जनता आपल्या लोकप्रतिनिधींना काय योग्य आणि काय अयोग्य याची जाणीव करून देत नाही, तोपर्यंत ते केवळ स्वतःच्या सोयीसाठीच विचार करत राहतील. भारतीय लोकशाही टिकून राहायची असेल तर तिचा प्रमुख…
विवेकवाद्यांची ताकद
अंधार दूर करण्यासाठी विवेकवाद्यांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. कारण लोकशाही टिकवण्यासाठी प्रश्न विचारणारे, सत्य मांडणारे आणि समाजाला जागवणारे लोकच खरे रक्षक ठरतात. भारताचे संविधान हे जगातील सर्वांत श्रेष्ठ…
















