दिशाहीन कारभाराचा देखावा
सरकारच्या किती घोषणा प्रत्यक्षात अंमलात आल्या, किती भूरुपांतरे झाली, किती गावं ओस पडली याचा विचार करण्याऐवजी तालुका, जिल्हा आणि आमदारांची संख्या वाढविण्यावर भर देणे योग्य आहे का? गोव्याच्या सर्वांगीण विकासाची…
आमदार जीत आरोलकरांचे अभिनंदन!
मगो पक्षाने भाजपला दिलेला पाठींबा जर खरोखरच सार्थ ठरवायचा असेल तर कुळ-मुंडकाराच्या विषयाला कायमची मुठमाती देऊन बहुजन समाजाला न्याय मिळवून द्यावा. हीच खऱ्या अर्थाने भाऊसाहेब आणि शशिकलाताईंना श्रद्धांजली ठरेल. मांद्रे…
जावे त्यांच्या गांवा…
डॉ. प्रमोद सावंत यांनीच युवा धोरण जाहीर केले होते. त्या युवा धोरणाचा देखील कुणालाच पत्ता नाही. अशीच परिस्थिती कृषी धोरणाची बनू नये, याची काळजी सरकारला घ्यावी लागेल. अखेर मुख्यमंत्री डॉ.…
सुवर्णकाळाचा विनाशकाळ नको
खरे तर गोव्याला पुढील २५ वर्षांच्या सुरक्षेची आणि पुढील पिढीच्या हमीची शाश्वती त्यांच्या सरकारी निर्णय आणि धोरणांनी देणे गरजेचे होते. परंतु त्यांची वाटचाल ही पूर्णपणे चुकीच्या दिशेने सुरू आहे. सरकार…
संकल्पातील अर्था चा शोध
दरवर्षी अर्थसंकल्पाचे आपण स्वागत करतो त्यावरून किमान दरवर्षी या योजनांच्या लाभार्थ्यांचा आकडा कमी व्हायला नको का, मग तो वाढतच जातो आहे तर या संकल्पाला अर्थ काय राहतो, याचे उत्तर शोधण्याचा…
ये क्या हो रहा है…
दोषींकडून वसूली करून उमेदवारांना त्यांचे पैसे परत करण्याची गर्जना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केली होती. कितीजणांची वसुली केली, याचा हिशेब दिल्यास बरे होईल. कॅश फॉर जॉब प्रकरणाने राज्यातील भाजप सरकारची…
भाऊसाहेबांवर चिखलफेक नकोच
पोर्तुगीजांपेक्षा इथला बहुजन समाज इथल्या एक विशिष्ट घटकाला आपला शत्रू का मानत होता. इथल्या जमिनी, मंदिरांवर विशिष्ट समाजाचेच वर्चस्व कसे काय असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहेत. माजी आमदार, विचारवंत,…
उमादेवी निवाड्याची भीती नको!
सरकारने नव्या निवाड्याचा आधार घेऊन पात्र कामगारांना सेवेत नियमित करावे आणि उर्वरितांसाठी धोरण अधिसूचित करून संरक्षण देऊन हा विषय कायमचा निकाली काढावा एवढेच सुचवावेसे वाटते. राजकारणातील आत्तापर्यंतची पक्षांतरे तसेच सरसकट…
खेळाडूंनाही महाकुंभात न्या…
महाकुंभ सोहळ्यात सहभागी होऊन धार्मिक पावित्र्य जपाच पण खेळाडूंच्या खर्चाला विनाकारण कात्री लावून बचतीच्या गोष्टी करण्या इतके कंजूष होऊ नका एवढेच सांगावेसे वाटते. गोवा ऑलिंपिक संघटनेकडून गोवा क्रीडा प्राधिकरणाने मंजूर…
हे तर मुक्त गोव्याचे शत्रूच
विश्वजित राणे यांनी तर हा सर्वसामान्यांसाठी घरे उपलब्ध करून देणारा प्रकल्प असल्याचे सांगून टाकले आहे. ते छोटे खाशे आहेत. खाशांना कोण जाब विचारणार. बरे सत्ताधारी पक्षाचे सोडा, पण विरोधी पक्षावरही…
















