कमांड एरिया चे रूपांतर रोखणार काय?

स्वप्नेश शेर्लेकर यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल पणजी, दि. २५ (प्रतिनिधी) उत्तर गोव्यातील तिलारी प्रकल्पाच्या कालव्यांची आणि विविध पाणी प्रकल्पांची पाहणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी केली. पुढील २५ वर्षे उत्तर…

आरजीपी; आता राजका’रण’ पेटणार

मनोज परब यांचे दमदार पुनरागमन पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) अग्निशमन बंब किंवा रुग्णवाहिकांसारखे आरजीपी पक्षाचे क्रांतिकारी लोकांच्या मदतीसाठी धावत राहिले. राजकीय पक्षाला राजकारणात टिकून राहण्यासाठी शाश्वतीची गरज असते हे विसरूनच…

ही कसली मीडिया ट्रायल?

पत्रकारांच्या प्रश्नांची सरबत्ती पाहिल्यानंतर ते राजकीय वनवासातून प्रकटले की एखाद्या गुन्ह्यानंतर सात महिने पलायन करून परतले हेच कळनासे झाले. आरजीपीचे प्रमुख मनोज परब हे सात महिन्यांच्या राजकीय अज्ञातवासातून आज मुख्य…

सरकारने सोडले आदिवासींना वाऱ्यावर

वन हक्क अंमलबजावणीत सपशेल अपयश पणजी, दि. २३ (प्रतिनिधी) वन हक्क अधिनियम २००६ च्या अंमलबजावणीच्या जवळपास दोन दशकांनंतर, राज्य सरकारने अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर पारंपरिक वनवासीयांकडून आतापर्यंत केलेल्या १०,१३६…

२६ जानेवारीला नाणूस किल्ल्यावर क्रांतिवीर दीपाजी राणेंना मानवंदना

वाळपई, दि. २३ (प्रतिनिधी) क्रांतिवीर दीपाजी राणे यांनी २६ जानेवारी १८५२ ला गोवा स्वातंत्र्य संग्रामातील पहिली सशस्त्र क्रांती पोर्तुगीजांविरोधात सत्तरीतील नाणूस किल्ल्यावर केली. या ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून पर्येच्या आमदार…

भेटीगाठी जिवाशीवा

एकंदरीत एनकेन डॉ. सावंत यांना या पदावरून हटविण्याच्या हालचाली कुणीतरी सरकारात छुप्या पद्धतीने करत असले तरी दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी तयार केलेले आपले वलय आणि त्यांचे होणारे आदरातिथ्य हे काहीजणांची पोटदुखी ठरली…

धीर आणि वीरतेचा संगम – धिरेंद्र फडते

धिरेंद्र फडते वाढदिवस विशेष गावांगावांत असे धिरेंद्र फडते उभे राहिले तर आपल्या गावांकडे आणि गोव्याकडे वाकडी नजर लावण्याचे धाडस कुणालाच होणार नाही हे मात्र नक्की. गोव्याचे पर्यावरण आणि भवितव्य राखून…