बजेटचे कौतुक आणि खंत

सरकारी शाळांची छप्परं गळत असताना सरकार खाजगी विद्यापीठांसाठी आग्रह करत असल्याचे चित्र पाहिल्यानंतर सकारात्मकतेचा दृष्टिकोन तरी कसा तयार होईल? बाकी एक वार्षिक उत्सव म्हणून बजेटचा हा सोहळा उत्तमरित्या पार पडला…

खंडपीठाच्या निवाड्याचा सरकारला चटका

निवाड्याच्या आढाव्यानंतर आता धावपळ सुरू गांवकारी, दि.२७ मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्यातील बेकायदा बांधकामांविरोधातील कारवाईबाबत दिलेल्या निवाड्याचा जबर चटका सरकारला बसला आहे. या निवाड्याचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या उच्चस्तरीय…

अखेर ‘टीसीपी’ ची चोरी पकडली

आमदार वेन्झी व्हिएगश यांच्याकडून मंजुरीपत्र उघड पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) – पर्यटन खात्याकडून बासिलिका ऑफ बॉम जिजस चर्चनजीकच्या वारसा स्थळात केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेंतर्गत उभारल्या जाणाऱ्या प्रस्तावित प्रकल्पाला नगर नियोजन…

पाण्यासाठी दाही दिशा

कोणत्याही विवेकी माणसाला ही केवळ आपली थट्टाच सुरू असल्याचे जाणवेल. परंतु राजकीय लोकांना हे पूर्णपणे माहित आहे की लोकांनी आपला विवेक बाजूला काढून ठेवला आहे आणि त्यामुळे त्यांना सहजपणे आपल्या…

१२ सरकारी अधिकारी, ९.३६ लाखांची वसूली

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचा एतिहासिक निवाडा पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) तिलारी पाटबंधारे खात्याकडून भूसंपादन केलेल्या एका प्रकरणी भूग्रस्त कुटुंबाला भरपाई देण्यात झालेल्या दिरंगाईपोटी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने भूसंपादन…

सलाम ! संतोबाराव सिंघमना

केवळ बदली आणि आवडते पोस्टिंग मिळवण्यासाठी आत्ताच्या काळात राजकीय नेत्यांसमोर लोटांगण घालणारे अधिकारी आपण पाहिले आहेत, परंतु बदलीची फिकीर न करता आपल्या पोलिस सेवेच्या तत्त्वांशी तडजोड न करणाऱ्या संतोबारावांना एकाच…

पणजीकर इतके गप्प का?

या विषयावरून जनहित याचिका दाखल करून सरकारला धारेवर धरण्याचे किंवा जनतेच्या पैशांची दिवसाढवळ्या डोळ्यांदेखत लूट होत असल्याचे पाहूनही पणजीकर फक्त डोळ्यांना पट्टी बांधून गांधारीप्रमाणे मौन धारण करून बसलेले पाहिल्यानंतर खरोखरच…

श्री खाप्रेश्वराची ९ मे रोजी पुनःप्रतिष्ठापना

मुळगांव श्री वेताळाकडे झाला कौल प्रसाद पणजी,दि.१२(प्रतिनिधी)- पर्वरी येथील श्री खाप्रेश्वराच्या मुर्तीची ९ मे रोजी पुनःप्रतिष्ठापना करण्याचा निर्धार देवस्थान समितीने केला आहे. कार्तिक कुडणेकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मुळगांव येथील श्री…

विरोधकांची विपरीत बुद्धी

दिल्लीचा संबंध असलेल्या पक्षांकडे सत्तेची सूत्रे सोपविल्यानंतर गोव्याची परिस्थिती बिकट बनत चाललेली आहे. गोंयकारांना खरोखरच आपले राज्य सांभाळायचे आहे तर आरजीपी हाच एकमेव पर्याय असल्याचा दावा ते करतात. गोंयकार हा…

तुमच्या धर्मात व्यसन न करण्याची आज्ञा नाही !

“धार्मिक जीवनाची सुरवात ‘विवेक आणि वैराग्य’ या गोष्टींनी होते. पूर्ण शुद्धीत असल्याशिवाय विवेक जागा कसा राहील? जेव्हा वर्तनाबद्दल शंका उत्पन्न होईल तेव्हा संतांच्या जीवनाकडे बघायला हवे, रोमटात नाचणार्‍या लोकांकडे नव्हे.”…