कंत्राटी कामगारांचे भवितव्य काय ?
विशेष सुविधा देण्याचे आश्वासन हवेतच पणजी,दि.१४(प्रतिनिधी) राज्य प्रशासनात वेगवेगळ्या खात्यांनी मिळून १३ हजार कंत्राटी, रोजंदारी कामगार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्यानुसार या कामगारांना सेवेत नियमीत करता येणार नाही,असा खुलासा मुख्यमंत्री…
मनोरूग्ण इस्पितळाची दैना कधी संपणार ?
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी लक्ष देण्याची मागणी पणजी,दि.१३(प्रतिनिधी) बांबोळी येथील मनोरूग्ण इस्पितळाच्या विस्तारीत प्रकल्पांची कामे रखडल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. याठिकाणी पायाभूत सुविधांअभावी डॉक्टर, नर्सेस, पेशंट अटेंडंट यांना असंख्य…
पेडणे- वझरीतील वादग्रस्त भूमापन तात्पूरते स्थगीत
ग्रामस्थांच्या एकजुटीपुढे सरकारी यंत्रणांची माघार पेडणे, दि. ११ (प्रतिनिधी) पेडणे तालुक्यातील वझरी गांवच्या कोर्ट रिसिव्हर जमीन मालकीचा विषय प्रशासकीय आणि न्यायालयीन प्रक्रियेत अडकला असतानाही या जमीनीच्या भूमापनाचे प्रयत्न सुरू आहेत.…
भाजप पार्सेकरांवर इतका ‘खफा’ का ?
पार्सेकरांच्या काळातील प्रकल्प आणि नोकऱ्यांचीही थट्टा पणजी,दि.१०(प्रतिनिधी) राज्यात भाजप पक्षाच्या उभारणीत महत्वाचे योगदान दिलेले, पक्षाचे दोन वेळा प्रदेशाध्यक्ष, सरचिटणीस तथा सरकारात माजी आरोग्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री राहीलेले लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याप्रती…
सीटीपी राजेश नाईक सेवावाढ;गोवा सरकारला हायकोर्टाची नोटीस
पणजी, दि. १० (प्रतिनिधी) राजेश नाईक यांच्या मुख्य नगर नियोजक (सीटीपी) पदी सेवावाढीवर राहण्याच्या अधिकाराला आव्हान देणाऱ्या आणि त्यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा…
दिल्लीवाल्यांचे राज्यात ‘ऑपरेशन कब्जा’
पैशांच्या आमिषांना बळी पडलेल्या गोंयकारांना फटका पणजी,दि.८(प्रतिनिधी) राज्यात ठिकठिकाणी आणि विशेष करून किनारी भागांत पर्यटनाशी संबंधीत व्यवसायांसाठी स्थानिकांकडून भाडेपट्टीवर घेतलेली घरे, रूम्स किंवा दुकाने करार संपूनही सोडून न जाता घर…
गोवा प्रकल्पग्रस्तांवर कोकण रेल्वेचा अन्याय
नोकर भरतीत गोंयकारांना डावलण्यात येत असल्याने नाराजी पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) राज्यात आणि केंद्रातही भाजपची सत्ता असताना गोव्यातील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या मुलांवर रेल्वेच्या नोकरभरतीत अन्याय केला जात असल्याचा प्रकार उघडकीस…
महसुलाच्या घोटाळ्यावर टीसीपीची मोहोर
मांद्रेतील वादगस्त आल्वारा जमिनीच्या रूपांतराचा खटाटोप पणजी,दि.४(प्रतिनिधी) राज्यात जमिनींबाबत एकापेक्षा एक घोटाळे सुरू आहेत. सरकारने ताब्यात घेतलेल्या जमिनीची बेकायदा पद्धतीने विक्री झाल्याचा विषय महालेखापालांनी आपल्या अहवालात नमुद केला होता. तरिही…
खाण अवलंबित, ग्रामस्थ आमनेसामने
सरकारच्या मतलबी धोरणावर तीव्र नाराजी पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) राज्यात खाण व्यवसाय पूर्ववत होण्याची गरज असली तरी सरकार मात्र मतलबी धोरण राबवून ग्रामस्थांतच भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका…
सर्वसामान्यांच्या हाती महागाईचा ‘नारळ’
नारळांसाठी अनुदान द्या; गिरीश चोडणकरांची मागणी पणजी, दि. २ (प्रतिनिधी) गोंयकारांच्या जेवणातील अत्यंत महत्त्वाचा जीन्नस असलेल्या नारळाचे भाव गगनाला भिडले आहेत. अगदीच ७० रुपये प्रतीनगपर्यंत नारळाचे भाव वाढल्याने सरकारने ताबडतोब…
















