Top Tags
    Latest Story
    Majestic Casino Firing: Two Assailants Fire Three Rounds at Director Srinivas Nayak, Bodyguard Fires Backपोलीस ठाण्याजवळच गोळीबार; गोव्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का? — गिरीश चोडणकर: ‘प्रभावशाली व्यक्तीही सुरक्षित नसतील तर सामान्य गोमंतकीयांचे काय?’; पर्वरीतील घटनेवरून काँग्रेसचा सरकारवर घणाघातMajestic Casino Director Srinivas Nayak Escapes Firing Attack; Six Rounds Reportedly FiredCITU Demands Equal Pay for Goa Theatre Instructors, Warns of Legal Actionरथींद्र बोस यांच्या मुख्यमंत्री, टीसीपी मंत्री व तवडकर भेटींवर काँग्रेसचे प्रश्नड्रग्ज फ्री झोनवरून सरकारची कोंडी28/08/2026 e-paperधर्मांतरविरोधी विधेयक; राजकीय डाव ओळखा !‘५०० मीटर ड्रग फ्री झोन’ म्हणजे रावणराज्य कारभाराचे प्रतिबिंब : प्रभव नायकBJP Legal Cell Welcomes Goa’s Proposed Anti-Conversion Bill

    Today Update

    एक भारत, श्रेष्ठ भारत !

    देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांना भावनिक आधार मिळाला, तर प्रत्येक घरातून देशासाठी समर्पणाची भावना वाढीस लागेल. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे सडेतोड प्रत्युत्तर भारताने दिल्यामुळे पाकिस्तानची अवस्था केविलवाणी झाली आहे. प्रारंभी…

    दाडाचीवाडी जमिनीच्या ‘डील’चा सुत्रधार कोण?

    अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष गांवकारी, दि.९ (प्रतिनिधी) – पेडणे तालुक्यातील धारगळ – दाडाचीवाडी येथील एका जमिनीच्या व्यवहारात बनावट विल तयार करून मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात…

    हे काय चाललंय ?

    विल बनावट असल्याचे सिद्ध होऊनही पोलिस संशयिताला अटक करत नाहीत. उलट तक्रारदारांना न्यायालयात जाऊन आदेश मिळवावा लागतो आणि तरीही अटक न करता त्याला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मदत केली जाते. सरकारी…

    बनावट “विल” आणि अधिकाऱ्यांचे “डील”

    धारगळ – दाडाचीवाडी जमीन हडप प्रकरणाने खळबळ गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी) धारगळ – दाडाचीवाडी येथील एका जमिनीवर दावा करण्यासाठी कुटुंबातीलच एका सदस्याने बनावट वसीयतपत्र (विल) तयार करून ती जमीन आपल्या…

    ऑपरेशन सिंदूर: ९० दहशतवाद्यांचा खात्मा

    ९ दहशतवादी तळ अवघ्या २५ मिनिटांत उद्ध्वस्त गांवकारी, दि.७ (प्रतिनिधी) भारतात युद्धसराव म्हणून मॉक ड्रिल सुरू असतानाच पहाटे १.०५ वाजता भारतीय संरक्षण दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर…

    युद्ध नको मज बुद्ध हवा !

    भारताने नेहमीच शांततेचा मार्ग स्वीकारला आहे, आणि यावेळीही कूटनीतीचा वापर करून पाकिस्तानला शरणागती पत्करण्यास भाग पाडणे आवश्यक आहे. युद्ध हे नेहमीच अंतिम पर्याय असते, परंतु ते कधीही समाधानाचे साधन नसते.…